शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
3
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
4
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
5
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
6
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
7
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
8
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
9
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
10
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
11
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
12
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
13
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
14
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
15
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
16
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
17
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
18
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
19
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
20
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण

...अन् भुकेला पिंपळाचे पान केले

By admin | Updated: April 16, 2016 01:52 IST

माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांचा आवश्यकता असते. त्याहीपेक्षा समाज जगविण्यासाठी महत्वाची असते विचार भूक.

समता पर्व : कविसंमेलनात सम्यक क्रांतीचा जयघोष, सामाजिक समरसतेवरच्या काव्यफुलांची मेजवानीयवतमाळ : ‘मी सुखाला आज येथे दान केलेहे दु:खाचे केवढे सन्मान केले...चंद्र शोधाया निघालो भाकरीचाअन् भुकेला पिंपळाचे पान केले..माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांचा आवश्यकता असते. त्याहीपेक्षा समाज जगविण्यासाठी महत्वाची असते विचार भूक. व्यवस्थेने लादलेल्या भांडवली धोरणाने सामाजिक विषमतेचे अंतर वाढत असले तरी चळवळ जगविण्यासाठी आंबेडकरवादी विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. येथील समता पर्वात सम्यक क्रांतीचा जयघोष विविध कवींनी आपल्या कविता सादर केल्या. गजलकार विनोद बुरबुरे, किरण मडावी यांनी कविसंमेलनाला एक वैचारिक उंची प्राप्त करून दिली. राष्ट्रीय वास्तव उजागर करणारे सत्या यावेळी अधोरेखीत करण्यात आले. वाटणी झाली अशी माझ्या घराचीमाय काश्मीर, बाप भारत मी कराचीवावटळ भगवी पुन्हा जोमात आलीठेव मित्रा तू तयारी संगराची...विषमतेला खतपाणी घालणाऱ्या अराजक वृत्तींचा संचार लोकशाही मूल्यावर घाला घालीत आहे. अशा वेळी लढणे हाच एक पर्याय आपल्याजवळ शिल्लक आहे. एका देशात सुखाने नांदणाऱ्यांना धर्म, पंथ, जातीच्या आणि प्रांताच्या नावावर वाटणी करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा कवींनी दिला. प्रा. शांतरक्षित गावंडे यांनी आपली गजल सदृश रचना सादर केली. प्रत्येक माणसाचा आम्हास गर्व आहेया रे या बहुजनांनो समतेचे पर्व आहेसमजा समाज निर्मितीसाठी समता पर्वात स्वाभिमानाने सहभागी होण्याची हाक दिली. हाच धागा पकडून डॉ. शीतल मडावी यांनी स्त्रीमुक्तीचा सन्मान केवळ संविधानात असून, शनी प्रदूषणाचे स्तोम वेठीस धरल्याचे सांगितले. समतेचा तुझा संदेश संविधनातला दुमदुमला आसमंत चक्क जेव्हा शनी प्रदूषणातही तूच देऊ शकतो स्त्रियांना हक्कप्रमोद कांबळे यांनी ‘आम्हा उन्हातले तुच झाड होता, आम्ही तहानलेले तूच महाड होता’, या काव्यपंक्ती सादर केल्या. संमेलनाचे अध्यक्ष हेमंत कांबळे यांनी ‘आता आपणच निर्धाराचा पहाड होऊ, गावच्या गावपणासाठी संघर्षाचा महाड होऊ’ या काव्यपंक्ती सादर केल्या. कविसंमेलनात प्रकाश खरतडे, इंदूताई मोहुर्लेकर, सुनंदा मडावी, पुष्पा नागपुरे, मनीषा तिरणकर यांनी कविता प्रस्तुत केल्या. कविसंमेलनाला उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक वानखेडे, किशोर भगत, दीपक नगराळे, अंकुश वाकडे, दिनेश कांबळे, संतोष डोमाळे आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)