शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

यवतमाळात मुस्लीम बांधवांचा अमन मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 22:49 IST

समाजात एकता आणि शांतता निर्माण व्हावी यासाठी जमियत उल्मा हिंदच्यावतीने यवतमाळ शहरातून रविवारी अमन मार्च काढण्यात आला.

ठळक मुद्दे ‘नफरत मिटाओ देश बचाओ’, हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई आपसमे सब भाई-भाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : समाजात एकता आणि शांतता निर्माण व्हावी यासाठी जमियत उल्मा हिंदच्यावतीने यवतमाळ शहरातून रविवारी अमन मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.यवतमाळच्या कळंब चौकातून अमन मार्चला प्रारंभ झाला. शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करीत या मार्चचा कळंब चौकातच समारोप झाला. मार्चमध्ये देण्यात आलेल्या घोषणांनी यवतमाळकरांचे लक्ष वेधले. ‘नफरत मिटाओ देश बचाओ’, हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई आपसमे सब भाई-भाई अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आयोजित प्रबोधन सभेत देशाची एकता आणि अखंडता याला किती महत्व आहे. यावर मार्गदर्शन करण्यात आले. पवित्र कुराण आणि महंमद पैगंबराचे एकतेचे विचार मांडण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मुफ्ती एजाज साहब, मौलाना शारिक, मुफ्ती इनाम, वसीम खान, मोहीब अफतर, हाफीज नसीम, वसीम रिहाज हुसेन सिद्दीकी, जियाभाई, हाफीज इब्राहीम, शबीर भाई, मौसीन खान, शेर खान, मौलीन उसामा, हाफीज मन्सूर, मौलाना नजीम, हाफीज नईम यांच्यासह आराकिने जमीयत संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.