आयुष्यातील संध्याकाळ सुखद व्हावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र टिचभर पोटाची आग माणसाचे सर्व सुख हिरावून घेते. जीवनातील सुख-दु:खाच्या प्रत्येक वळणावर सावली सारखी सोबत आयुष्याच्या उत्तरार्धातही कायम आहे.
सावली सारखी सोबत :
By admin | Updated: May 27, 2014 23:59 IST