शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

अडाण व गोखी तुडूंब भरले

By admin | Updated: October 5, 2016 00:41 IST

आतापर्यंत दारव्हा तालुक्यात सरासरीच्या ९४ टक्के पाऊस झाला आहे. परतीचा पाऊसही सलग पडत असल्याने

सरासरी ओलांडण्याची चिन्हे : रबीच्या सिंचनाची मिटली चिंतादारव्हा : आतापर्यंत दारव्हा तालुक्यात सरासरीच्या ९४ टक्के पाऊस झाला आहे. परतीचा पाऊसही सलग पडत असल्याने तालुक्यातील धरणांमधील पाणीपातळीत वाढ झाली आहे. तालुक्यातील लहान-मोठी धरणे तुडूंब भरल्याने याचा फायदा भूजल पाणीपातळीत वाढ होऊन परिणामी सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.तालुक्यालगत असलेल्या अडाण नदीवरील म्हसणी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे. या प्रकल्पात सध्या ६७.२५ दलघमी पाणीसाठा आहे. वाशीम जिल्ह्यात झालेल्या पावसाने अडाण प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या अडाण प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले आहे. या प्रकल्पात ६५.७१ दलघमी एवढा उपयुक्त जलसाठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अडाण प्रकल्प तालुक्यात नसला तरी संपूर्ण प्रकल्पाचे सिंचनासाठी कालवे हे दारव्हा तालुक्यात आहे. यावर्षी ५० किमीपर्यंत सिंचनासाठी पाणी शेतकऱ्यांसाठी सोडणार असल्याची माहिती अभियंता एन.व्ही. तांबुळे यांनी ‘लोकमत’ला दिली. तालुक्यातील पाथ्रडदेवी येथे असलेला गोखी प्रकल्प १०० टक्के भरला असून ओव्हरफ्लो झाला आहे. कुंभारकिन्ही लघु प्रकल्पात ९० टक्के पाणीसाठा झाला. हातोला येथील प्रकल्पात ९० टक्के, तर अंतरगाव प्रकल्पात ९८ टक्के साठा झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत ७५८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. परतीचा पाऊसही दमदार होत असल्याने येत्या आठवड्यात तालुक्यातील सर्वच प्रकल्प पूर्णत: भरण्याची आशा असून सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची चिन्हे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)