शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

अडाण व गोखी तुडूंब भरले

By admin | Updated: October 5, 2016 00:41 IST

आतापर्यंत दारव्हा तालुक्यात सरासरीच्या ९४ टक्के पाऊस झाला आहे. परतीचा पाऊसही सलग पडत असल्याने

सरासरी ओलांडण्याची चिन्हे : रबीच्या सिंचनाची मिटली चिंतादारव्हा : आतापर्यंत दारव्हा तालुक्यात सरासरीच्या ९४ टक्के पाऊस झाला आहे. परतीचा पाऊसही सलग पडत असल्याने तालुक्यातील धरणांमधील पाणीपातळीत वाढ झाली आहे. तालुक्यातील लहान-मोठी धरणे तुडूंब भरल्याने याचा फायदा भूजल पाणीपातळीत वाढ होऊन परिणामी सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.तालुक्यालगत असलेल्या अडाण नदीवरील म्हसणी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे. या प्रकल्पात सध्या ६७.२५ दलघमी पाणीसाठा आहे. वाशीम जिल्ह्यात झालेल्या पावसाने अडाण प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या अडाण प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले आहे. या प्रकल्पात ६५.७१ दलघमी एवढा उपयुक्त जलसाठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अडाण प्रकल्प तालुक्यात नसला तरी संपूर्ण प्रकल्पाचे सिंचनासाठी कालवे हे दारव्हा तालुक्यात आहे. यावर्षी ५० किमीपर्यंत सिंचनासाठी पाणी शेतकऱ्यांसाठी सोडणार असल्याची माहिती अभियंता एन.व्ही. तांबुळे यांनी ‘लोकमत’ला दिली. तालुक्यातील पाथ्रडदेवी येथे असलेला गोखी प्रकल्प १०० टक्के भरला असून ओव्हरफ्लो झाला आहे. कुंभारकिन्ही लघु प्रकल्पात ९० टक्के पाणीसाठा झाला. हातोला येथील प्रकल्पात ९० टक्के, तर अंतरगाव प्रकल्पात ९८ टक्के साठा झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत ७५८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. परतीचा पाऊसही दमदार होत असल्याने येत्या आठवड्यात तालुक्यातील सर्वच प्रकल्प पूर्णत: भरण्याची आशा असून सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची चिन्हे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)