शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पुसदच्या २१३६ भटक्यांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST

जिल्हा वाहतूक नियंत्रण उपशाखेने गेल्या महिनाभरापासून धडक मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत २४ मार्च ते २८ एप्रिल दरम्यान दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांवर कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा. वैशाख वाहूरवाघ, वाहतूक शाखेचे निरीक्षक ब्रिजपालसिंग ठाकूर आदींच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखेच्या १४ कर्मचाऱ्यांनी मोहीम सुरू केली.

ठळक मुद्देसव्वाचार लाखांचा दंड वसूल : लॉकडाऊन मोडून फिरणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच

प्रकाश लामणे।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन तंतोतंत पाळणे आवश्यक आहे. मात्र नियम मोडून विनाकारण गावात फिरणाºया नागरिकांमुळे धोका वाढत आहे. अखेर अशा २१३६ भटक्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करीत चार लाख २८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला.जिल्हा वाहतूक नियंत्रण उपशाखेने गेल्या महिनाभरापासून धडक मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत २४ मार्च ते २८ एप्रिल दरम्यान दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांवर कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा. वैशाख वाहूरवाघ, वाहतूक शाखेचे निरीक्षक ब्रिजपालसिंग ठाकूर आदींच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखेच्या १४ कर्मचाऱ्यांनी मोहीम सुरू केली. छत्रपती शिवाजी चौक, महात्मा फुले चौक, सुभाष चौक, महात्मा गांधी चौक, नाईक चौक, श्रीरामपूर परिसर आदी भागात कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ट्रीपल सीट, विना परवाना वाहन चालविणे, विना सीटबेल्ट वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, डबलसीट वाहन चालविणे, संचारबंदी असूनही विनाकारण रस्त्यावर भटकणे आदी बाबींसाठी २१३६ नागरिकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून चार लाख २८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. विनाकारण फिरणाºयांमध्ये या मोहिमेने वचक निर्माण झाला आहे.मास्क टाळणारे ३४६ जण सापडलेकोरोना टाळण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे. मास्क टाळणाºयांविरुद्ध नगरपरिषदेने कारवाई सुरू केली आहे. २० एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत ३४६ जणांवर कारवाई करून एक लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मुख्याधिकारी निर्मला राशीनकर, नायब तहसीलदार किशोर वानखेडे यांच्या मार्गदर्शनात अविनाश अर्धापूरकर, प्रशांत देशमुख, राजेश पवार, धर्मेंद्र ठाकूर आदींनी ही धडक मोहीम राबविली. मास्क न वापरणाऱ्या ३३ जणांकडून ६६००, सामाजिक अंतर न पाळणाऱ्या २८७ जणांकडून ५७ हजार ४०० रुपये तर सामाजिक अंतर न पाळणाऱ्या २६ व्यापाऱ्यांकडून ५६ हजार रुपये वसूल करण्यात आले.कोरोना संकट टाळण्यासाठी नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ही मोहीम यापुढेही सुरुच राहील.- डॉ. व्यंकट राठोडउपविभागीय अधिकारी, पुसद.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस