शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

अबब, सोयाबीनच्या एका झाडावर २५ अळ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 21:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ढगाळी वातावरणाने सोयाबीन पिकावर पाने खाणाºया अळीने महाहल्ला चढविला आहे. ही कीड नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधीही कुचकामी ठरली. शेतातील संपूर्ण सोयाबीनच फस्त होत असल्याने शेतकरी चिंतीत आहेत.जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. सततच्या ढगाळी वातावरणाने हिरव्याकंच सोयाबीनवर कीडीने आक्रमण केले आहे. यामुळे रातोरात ...

ठळक मुद्देढगाळी वातावरणाने सोयाबीन पिकावर पाने खाणाºया अळीने महाहल्ला चढविला आहे. ही कीड नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधीही कुचकामी ठरली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ढगाळी वातावरणाने सोयाबीन पिकावर पाने खाणाºया अळीने महाहल्ला चढविला आहे. ही कीड नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधीही कुचकामी ठरली. शेतातील संपूर्ण सोयाबीनच फस्त होत असल्याने शेतकरी चिंतीत आहेत.जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. सततच्या ढगाळी वातावरणाने हिरव्याकंच सोयाबीनवर कीडीने आक्रमण केले आहे. यामुळे रातोरात सोयाबीनचे शेत फस्त होत आहे.वाई हातोला येथील फैजान खान युनूस खान यांच्या शेतात तर सोयाबीनची अक्षरश: चाळणी झाली. त्यांनी काही दिवसांपूर्वी सोयाबीनवर कीटकनाशक फवारले. मात्र या औषधालाही अळीचे आक्रमण पुरून उरले आहे. झाडावर शेंगा कमी आणि अळ्या जास्त, अशी स्थिती निर्माण झाली. रात्रीतून अळीने संपूर्ण शेत फस्त केले आहे. असाच अनुभव अनेक शेतकºयांना येत आहे.कीटकनाशकात भेसळ?शेतात औषधी फवारल्यानंतरही अळ्या मेल्या नाही. यामुळे पिकापेक्षा अळ्यांचीच रोग प्रतिकारकशक्ती वाढल्याचे स्पष्ट होत आहे. औषधामध्ये भेसळ झाली असावी, असा संशय अनेक शेतकºयांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाने या प्रकारातील तथ्य पुढे आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.