शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

जामीन मंजूर होऊनही ५८९ कच्चे कैदी कारागृहातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 04:26 IST

यवतमाळ : सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने जामीन मंजूर करूनही ५८९ कच्चे कैदी अद्याप कारागृहातच आहेत. शासनाने घोषणा करूनही त्यांना सुटकेची प्रतीक्षाच आहे.

यवतमाळ : सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने जामीन मंजूर करूनही ५८९ कच्चे कैदी अद्याप कारागृहातच आहेत. शासनाने घोषणा करूनही त्यांना सुटकेची प्रतीक्षाच आहे.कच्च्या कैद्यांच्या सुटकेबाबत हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तेव्हा ही माहिती मिळाली. राज्यातील विविध कारागृहात जामीन मंजूर होऊनही कच्चे कैदी खितपत पडले आहे. त्यांची सुटका करण्यासाठी कारागृहांनीच आता पुढाकार घेतला आहे. राज्यातील तळोजा, येरवडा, औरंगाबाद, नागपूर व नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात कच्च्या कैद्यांच्या सुटकेचा उपक्रम शासनाकडून राबविला जात आहे. या कच्च्या कैद्यांची सुटका केल्यास पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तर निर्माण होणार नाही ना या दृष्टीनेही चाचपणी केली आहे. सुटका झाल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांकडून देखरेख ठेवणार आहे़>न्यायाधीशांची सुधारणा समितीकच्च्या कैद्यांच्या सुटकेबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. न्यायालयाच्या १ मार्च २०१७च्या निर्देशानुसार उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश डॉ. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसमावेशक सुधारणा सूचविण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा होऊ शकते, अशा प्रकरणातील राज्यातील विविध कारागृहात जामीन मंजूर होऊनही बंदीस्त असलेल्या ५८९ कच्च्या कैद्यांची यादी या समितीकडे सादर करण्यात आली आहे.

टॅग्स :jailतुरुंग