शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तुरीचे ५५९ कोटींचे चुकारे अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 04:15 IST

नाफेडने राज्यभरातील १६७ केंद्रांवरून १६ लाख क्विंटल तुरीची खरेदी केली. या तुरीची किंमत ८६४ कोटी रुपये असून आतापर्यंत ३०५ कोटींचे चुकारे अदा करण्यात आले. अद्यापही ५५९ कोटींचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नाही.

- रूपेश उत्तरवारयवतमाळ -  नाफेडने राज्यभरातील १६७ केंद्रांवरून १६ लाख क्विंटल तुरीची खरेदी केली. या तुरीची किंमत ८६४ कोटी रुपये असून आतापर्यंत ३०५ कोटींचे चुकारे अदा करण्यात आले. अद्यापही ५५९ कोटींचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नाही. विशेष म्हणजे, राज्यात ७० टक्के तुरीची खरेदी शिल्लक असून १८ एप्रिलपासून खरेदी केंद्रे बंद होणार आहेत.खुल्या बाजारात तुरीचे दर पडले. त्यामुळे राज्यभरातील शेतकºयांनी नाफेडच्या खरेदी केंद्राकडे धाव घेतली. आॅनलाइन नोंदणी करण्यात आली. नोंदणीकृत शेतकºयांपैकी एक लाख ३० हजार शेतकºयांच्या तुरीची खरेदी करण्यात आली आहे. या शेतकºयांनी नाफेडला १६ लाख क्विंटल तूर विकली आहे. नाफेडच्या हमी दरानुसार या तुरीची किंमत ८६४ कोटी असून प्रत्यक्षात ३०५ कोटींचे चुकारे शेतकºयांपर्यंत वळते झाले आहेत. तूर लागवडीपैकी ४४.६ लाख क्विंटल तूर खरेदीचे उद्दिष्ट सहकार विभागाने ठेवले होते. आतापर्यंत १६ लाख क्विंटल खरेदी झाली आहे. आणखी ७० टक्के तूर खरेदी होणे बाकी आहे. तूर खरेदीची मुदत १८ एप्रिलला संपणार आहे. विशेष म्हणजे, या १४ दिवसांत नोंदणीकृत तुरीची खरेदी करणे अशक्य आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक गोदामांमध्ये तूर ठेवण्यास जागा नाही. अशा स्थितीत सहकार विभाग काय निर्णय घेतो, यावर खरेदीची गती ठरणार आहे.शेतकºयांच्या तुरीचे चुकारे देण्यास विलंब होत आहे. आतापर्यंत १६ लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. स्थिती पाहून खरेदीची मुदत वाढवायची की नाही, यावरही निर्णय घेतला जाईल.- सुभाष देशमुख, सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीYavatmalयवतमाळ