शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

तुरीचे ५५९ कोटींचे चुकारे अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 04:15 IST

नाफेडने राज्यभरातील १६७ केंद्रांवरून १६ लाख क्विंटल तुरीची खरेदी केली. या तुरीची किंमत ८६४ कोटी रुपये असून आतापर्यंत ३०५ कोटींचे चुकारे अदा करण्यात आले. अद्यापही ५५९ कोटींचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नाही.

- रूपेश उत्तरवारयवतमाळ -  नाफेडने राज्यभरातील १६७ केंद्रांवरून १६ लाख क्विंटल तुरीची खरेदी केली. या तुरीची किंमत ८६४ कोटी रुपये असून आतापर्यंत ३०५ कोटींचे चुकारे अदा करण्यात आले. अद्यापही ५५९ कोटींचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नाही. विशेष म्हणजे, राज्यात ७० टक्के तुरीची खरेदी शिल्लक असून १८ एप्रिलपासून खरेदी केंद्रे बंद होणार आहेत.खुल्या बाजारात तुरीचे दर पडले. त्यामुळे राज्यभरातील शेतकºयांनी नाफेडच्या खरेदी केंद्राकडे धाव घेतली. आॅनलाइन नोंदणी करण्यात आली. नोंदणीकृत शेतकºयांपैकी एक लाख ३० हजार शेतकºयांच्या तुरीची खरेदी करण्यात आली आहे. या शेतकºयांनी नाफेडला १६ लाख क्विंटल तूर विकली आहे. नाफेडच्या हमी दरानुसार या तुरीची किंमत ८६४ कोटी असून प्रत्यक्षात ३०५ कोटींचे चुकारे शेतकºयांपर्यंत वळते झाले आहेत. तूर लागवडीपैकी ४४.६ लाख क्विंटल तूर खरेदीचे उद्दिष्ट सहकार विभागाने ठेवले होते. आतापर्यंत १६ लाख क्विंटल खरेदी झाली आहे. आणखी ७० टक्के तूर खरेदी होणे बाकी आहे. तूर खरेदीची मुदत १८ एप्रिलला संपणार आहे. विशेष म्हणजे, या १४ दिवसांत नोंदणीकृत तुरीची खरेदी करणे अशक्य आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक गोदामांमध्ये तूर ठेवण्यास जागा नाही. अशा स्थितीत सहकार विभाग काय निर्णय घेतो, यावर खरेदीची गती ठरणार आहे.शेतकºयांच्या तुरीचे चुकारे देण्यास विलंब होत आहे. आतापर्यंत १६ लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. स्थिती पाहून खरेदीची मुदत वाढवायची की नाही, यावरही निर्णय घेतला जाईल.- सुभाष देशमुख, सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीYavatmalयवतमाळ