शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

नव्या ग्रामपंचायतीचे ४७ प्रस्ताव फेटाळले

By admin | Updated: December 20, 2014 22:46 IST

गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामविकास विभागाकडे तब्बल ५० प्रस्ताव पाठविले होते. त्यापैकी केवळ तीन प्रस्ताव मान्य करण्यात आले असून

यवतमाळ : गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामविकास विभागाकडे तब्बल ५० प्रस्ताव पाठविले होते. त्यापैकी केवळ तीन प्रस्ताव मान्य करण्यात आले असून त्या गावांना ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक गावांना ग्रामपंचायतींचा दर्जा दिला जाईल असे आश्वासन पुढाऱ्यांनी दिले होते. त्यासाठी काय निकष लागतात याचा विचारण न करता केवळ वेळ मारून नेण्यासाठी ही घोषणा केली. गावाला ग्रामपंचायत दर्जा मिळणार हे चित्र उभे करण्यासाठी निवडणूक काळात तब्बल ५० गावांचा प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे पाठविण्यात आला. स्थानिक अधिकारी राजकीय पुढाऱ्यांचा विरोध ओढवूण घेण्याच्या मानसिकतेत नसल्याने केवळ राजकीय दबावात पात्र नसलेल्या गावांचाही प्रस्ताव शासनकडे पाठविण्यात येतो. अशाच प्रकाराचे पुसद तालुक्यातील ११ गावांना ग्रामपंचायतीचा दर्जा देण्याचा यावा, असा प्रस्ताव सादर केला. मात्र हे प्रस्ताव प्रत्यक्ष निकषाला धरून नसल्याने विभागयीय आयुक्ती आणि ग्रामविकास विभागाकडून फेटाळण्यात आले. निकषाप्रमाणे सर्वसाधारण गावाला ग्रामपंचायत दर्जासाठी तीन हजार लोकसंख्येची अट आहे. पुनर्वसन झालेल्या गावांसाठी ३५० लोकसंख्या, तांडा - पोड यांना ग्रामपंचायत दर्जा देण्यासाठी एक हजार लोकसंख्येची अट घातली आहे. ग्रामपंचात दर्जा देण्यसाठी स्पष्ट निकष असले तरी स्थानिक पातळीवर त्याची पडताळणी केली जात नाही. सरळ प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठविण्यात येतो. केवळ तीन गावांना ग्रामपंचायतींचा दर्जा मिळाला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)