शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

विदर्भात चार महिन्यात ४१६ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 11:47 IST

विदर्भात गत चार महिन्यांत ४१६ शेतकरी आणि शेतमजुरांना विषबाधा झाली. या घटनांनी विदर्भ हादरला आहे. कृषी विभागाने अंतरप्रवाही कीटकनाशकांवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा हादरलीअंतरप्रवाही औषधांवर बंदीच्या हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अंतरप्रवाही कीटकनाशकांमुळे शेतकरी आणि शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. विदर्भात गत चार महिन्यांत ४१६ शेतकरी आणि शेतमजुरांना विषबाधा झाली. या घटनांनी विदर्भ हादरला आहे. कृषी विभागाने अंतरप्रवाही कीटकनाशकांवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.यावर्षीच्या हंगामात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक १३८ शेतकरी, मजुरांना विषबाधा झाली. यवतमाळ जिल्ह्यात ३३ घटना घडल्या. बुलडाण्यात ९६, वाशिममध्ये १०० तर अमरावती जिल्ह्यात ४९ घटना घडल्या आहेत. चार महिन्यांत विदर्भात ४१६ रूग्णांना विषबाधा झाली. विषबाधितांना शासकीय रूग्णालयात भरती करण्यात आले. युद्धपातळीवर उपचार करण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र अशा घटना घडू नये म्हणून ठोस उपाययोजनांची नितांत गरज आहे.मोनोक्रोटोफॉस, कॉम्बीनेशनमधील प्रोफेनोफॉस, अ‍ॅसेफेट, इमीडा ४० प्लस सायप्रेमेथ्रीन ४० या चार अंतरप्रवाही औषधांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव असून केंद्र शासनाच्या निर्णयावर ही बंदी अवलंबून आहे.- पंकज बर्डे, कृषी विकास अधिकारी, यवतमाळ

टॅग्स :agricultureशेती