शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
4
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
5
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
6
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
7
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
8
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
9
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
10
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
11
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
12
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
13
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
15
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
16
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
17
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
18
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय

कत्तलीसाठी जाणाऱ्या ४१ जनावरांची सुटका

By admin | Updated: July 1, 2016 02:31 IST

कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात ट्रकद्वारे नेण्यात येणाऱ्या ४१ जनावरांची पांढरकवडा पोलिसांनी सुटका केली.

पांढरकवडा : कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात ट्रकद्वारे नेण्यात येणाऱ्या ४१ जनावरांची पांढरकवडा पोलिसांनी सुटका केली. ही घटना पिंपळखुटी येथे बुधवारी रात्री १२.१५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.अब्दुल हग सरतारखा रा.कोचीखेडा (मध्यप्रदेश), इक्बाल खान मुमताज खान रा.ज्योतिनगर (मध्यप्रदेश), शकील खान अतिफ खान रा.नारवल (मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. हे तिघेही बुधवारी रात्री ट्रक (क्रमांक एम.पी.०९-बी.एच.१०४२) ने ४१ जनावरांना निर्दयीपणे बांधून नेत होते. पांढरकवडा पोलिसांनी पिंपळखुटी गावाजवळ नाकाबंदी केली होती. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. या ट्रकमध्ये एकूण ४१ जनावरे होती. त्यांपैैकी तीन बैैल ठार झाल्याचे निदर्शनास आले, तर १० बैैल जखमी अवस्थेत होते. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ४२९, ३४, पशु संरक्षण अधिनियम कलम ५, प्राण्यांचे संरक्षण अधिनियम ११, मुंबई पोलीस कलम ११९ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ट्रकसह एकूण १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश खंदारे, गिरडकर यांनी केली. (शहर प्रतिनिधी)