शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

२६ अर्धवट नळयोजना गुंडाळल्या

By admin | Updated: January 6, 2015 23:07 IST

राष्टीय पेयजल योजनेतील अर्धवट असलेल्या २६ नळयोजना कायमस्वरूपी गुंडाळण्याचा निर्णय जलव्यवस्थापन समितीने मंगळवारी घेतला आहे. या योजना विविध कारणाने २००६ पासून

राष्ट्रीय पेयजल योजना : १२ ठिकाणी अपहार, समिती सदस्यांवर कारवाई होणार यवतमाळ : राष्टीय पेयजल योजनेतील अर्धवट असलेल्या २६ नळयोजना कायमस्वरूपी गुंडाळण्याचा निर्णय जलव्यवस्थापन समितीने मंगळवारी घेतला आहे. या योजना विविध कारणाने २००६ पासून रखडल्या होत्या. तर १२ ठिकाणी अपहार झाल्याचे पुढे आल्याने ग्रामसचिव, सरपंच, पाणीपुरवठा समिती अध्यक्षासह सदस्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.गावा गावात वर्षोनगणती असलेली पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पेयजल योजना अस्तित्वात आणली. प्रथमच नळयोजनेचे काम करण्याचा अधिकारी गावातील पाणी पुरवठा आणि दक्षता समितीला देण्यात आला. ग्रामस्थांनाच योजनेचे काम करण्याचा अधिकार देण्यामागे वेळेत काम पूर्ण करून भष्ट्राचाराला पायाबंद घालणे हा होता. प्रत्यक्षात मात्र योनजेच्या मुळ उद्देशालाचा हरताळ फासण्यात आला. अनेक गावात योनजच्या पैशाची उचल करून परस्पर खर्च केले. नळयोनजेचे कामच करण्यता आले नाही. याबाबत जिल्हा परिषदेकडून सातत्याने चौकशीचा ससेमीरा लावण्यात आला. मात्र यातूनही काहीच साध्य होत नसल्याने २००६ पासून विविध कारणाने रखडलेल्या नळ योजनेचे काम कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय चौकशीमध्ये १२ गावातील नळ योजनेच्याकामात अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील ग्रामसचिव, सरपंच, पाणीपुरवठा समिती अध्यक्षासह सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. अपहाराची रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे. भष्ट्राचाराची कीड लागल्याणे आता ही गावे कायमस्वरूपी तहानलेली राहणार आहे. याला जबाबदार कोण हा प्रश्न मात्र सध्यातरी निरूत्तरीत आहे. गावकरी शुद्ध आणि मुबलक पाण्याला कायमचे मुकणार हे मात्र निश्चत. (कार्यालय प्रतिनिधी)