शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

सदोष वजनमापांची २४२ प्रकरणे उघड

By admin | Updated: July 9, 2015 02:28 IST

बाजारातून खरेदी केलेल्या वस्तूचे वजन बरोबरच असेल याची खात्री देणे आज कठीण आहे.

सात हजार प्रकरणे : ४१ लाखांचा महसूल यवतमाळ : बाजारातून खरेदी केलेल्या वस्तूचे वजन बरोबरच असेल याची खात्री देणे आज कठीण आहे. याचे कारणही तसेच आहे. वस्तू डोळ्यादेखत मोजली तरी त्यातील वजन मात्र धोका देणारे असते. असे प्रकार दररोज घडतात. मात्र क्षुल्लक बाब म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण वजनमापे विभागाने केलेल्या तपासणीत अशी अनेक प्रकरणे आढळली आहेत. सात हजार १७७ व्यावसायिकांच्या मजनमापांची तपासणी करण्यात आली. त्यात २४२ व्यावसायिकांच्या वजनमापामध्ये दोष आढळून आला. अशा व्यावसायिकांवर खटला भरण्यात आला आहे.जिल्ह्यात ठोक परवानाधारक विक्रेत्यांची संख्या १० हजारांच्या वर आहे. किरकोळ भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांची संख्या फार मोठी आहे. वैधमापन शास्त्र विभाग विक्रेत्यांचे वजन मोजत नाही. त्यासाठी मोहीम राबवित नाही. परिणामी व्यावसायिकांनी याचा चांगलाच फायदा घेतला आहे. भाजी आणि फळ खरेदीसोबत बाजारातून धान्य खरेदी केल्यानंतर घरी मोजले तर त्यात तूट आढळते. यामध्ये विक्रेते वजनाचे सील काढतात. वजन खालून घासले जाते. अथवा तराजूमध्ये तशी सोय करून घेतली जाते. यातून ग्राहकांची लूट होते. खुद्द वैधमापनशास्त्र विभागाने मापे प्रमाणित करून घेतले. यातून ४१ लाख ३३ हजार १४७ रुपयंचा महसूल मिळविला. कुठल्याही पदार्थाची विक्र ी वेस्टन बंद डब्यात विकणे गरजेचे आहे. यावर कायदेशीर माहिती असणे अपेक्षित आहे. असे असताना वर्षभरात २४२ प्रकरणात नियमांचे उल्लंघन झाले. या प्रकरणात व्यावसायिकांवर खटले भरण्यात आले. यातील सहा प्रकरणात चार हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सदोष वजनमापे वापरणाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. (शहर वार्ताहर)