शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

१०७ शेतकरी आत्महत्या अपात्र

By admin | Updated: June 19, 2015 02:16 IST

कर्जबाजारीपणा व नापीकीने कंटाळून तालुक्यात गत १३ वर्षात १६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.

महागाव : कर्जबाजारीपणा व नापीकीने कंटाळून तालुक्यात गत १३ वर्षात १६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. मात्र यातील तब्बल १०७ शेतकरी मदतीस अपात्र ठरले. शासकीय निकषात बसत नसल्याने शासनाने या शेतकरी आत्महत्या नाकारल्या आहेत. त्यांचे कुटुंब आज उघड्यावर आले आहे. महागाव तालुक्यात ६० हजार हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. त्यापैकी ५० हजार हेक्टर कोरडवाहू आहे. ३० हजार शेतकऱ्यांचा प्रामुख्याने शेती हाच व्यवसाय आहे. गत काही वर्षात नापिकी आणि कर्जबाजारीपणाने शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय हालाकीची झाली आहे. अशा स्थितीत २००१ ते जून २०१५ पर्यंत १६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मुख्य कारण म्हणजे कर्जबाजारीपणा होय. कर्जाचा हा डोंगर धरणाचे पाणी वेळेवर न मिळणे, बनावट बियाणे आणि खंडीत वीज पुरवठा यामुळे वाढत गेला. तालुक्यात वेणी, वडद, पिंपळगाव, अमडापूर, बेलदरी आदी प्रकल्प आहेत. १० हजार हेक्टर सिंचन क्षमतेचा अधरपूस प्रकल्प आहे. परंतु पूर्ण क्षमतेने सिंचन होत नसल्याने तालुक्याच्या उत्पादनात घट होत आहे. यातून शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. धरणाच्या पाण्यासाठी आंदोलने झालीत परंतु तिळमात्र सुधारणा झाली नाही. गत काही वर्षात बोगस बियाण्यातून शेतकरी नागवला गेला. भारनियमनाने ओलित करणे शक्य झाले नाही. अशात शेतकऱ्यांच्या हाती विषाचा प्याला कधी आला हेच कळले नाही. महागाव तालुक्यात १३ वर्षात १६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. शेतकरी आत्महत्येनंतर मदतीसाठी काही निकष शासनाने घालून दिलेले आहे. त्या निकषांची पूर्तता या अडाणी शेतकऱ्यांनी केली नाही. म्हणून १०७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासनाने फेटाळल्या आहेत. शेतकरी आत्महत्या खरी की खोटी हे ठरविण्यासाठी जिल्हास्तरावर समिती आहे. या समितीने नुकताच हा निर्णय दिला आहे. शासनाच्या मदतीशिवाय आत्महत्या केलेल्यांच्या विधवा पत्नीने आपला संसार सांभाळला आहे. ज्या-ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अपवाद वगळता अनेक महिलांनी आता शेती करण्यासाठी कंबर कसली आहे. (शहर प्रतिनिधी)