बिहारमधील पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुराचं पाणी अररिया बहादुरगंज पुलावर आल्यानं पूल खचला असून, तीन जण या पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत.