शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वाशिम जिल्ह्यातील पांदण रस्त्यांची कामे अपूर्णच; शेतकरी त्रस्त  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 16:29 IST

वाशिम - पावसाळ्याला सुरूवात झाली असली तरी जिल्ह्यातील पांदण रस्त्यांची कामे पूर्ण झाली नसल्याचे दिसून येते. मजबूत असा पांदण रस्ता नसल्याने शेतकºयांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देप्रत्येक शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता तयार करण्यासाठी पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजना राबविण्यात येते. आतापर्यंत ४७० पेक्षा अधिक प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झाले. अर्धीअधिक कामे अपूर्ण असल्याने शेतकºयांना शेतात जाताना गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे.

वाशिम - पावसाळ्याला सुरूवात झाली असली तरी जिल्ह्यातील पांदण रस्त्यांची कामे पूर्ण झाली नसल्याचे दिसून येते. मजबूत असा पांदण रस्ता नसल्याने शेतकºयांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.प्रत्येक शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता तयार करण्यासाठी पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजना राबविण्यात येते. याकरिता जिल्ह्यातील ग्राम पंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय समितीने हे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हास्तरीय समितीकडे पाठविले. आतापर्यंत ४७० पेक्षा अधिक प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झाले. यापैकी अर्ध्यापेक्षा अधिक रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. शेत, पाणंद रस्ते हे शेतकºयांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. हे रस्ते झाल्यास पावसाळ्यात शेतकºयांची होणारी गैरसोय थांबेल. त्यामुळे या रस्त्यांच्या कामांसाठी संबंधित विभागांनी मिशन मोडवर काम करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिल्या होत्या. तथापि, अर्धीअधिक कामे अपूर्ण असल्याने शेतकºयांना शेतात जाताना गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे. शेतरस्ता तसेच पांदण रस्त्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली.

टॅग्स :washimवाशिमroad transportरस्ते वाहतूकagricultureशेती