शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

टरबुजाचे भाव गडगडले; शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 11:05 IST

Agriculture News : बाजारपेठ मिळत असल्याने ग्राहकांना कवडीमोल भावात टरबूज विक्री करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : कोरोनाचा परिणाम म्हणून बाजारपेठ मिळत असल्याने ग्राहकांना कवडीमोल भावात टरबूज विक्री करावी लागत आहे. उत्पादन खर्चही वसुल होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादित मालाची व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दराने मागणी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या नुकसानीबाबत सरकारसुद्धा कोणत्याच प्रकारची पावले उचलत नसल्याने शेतकरीवर्गासमोर मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना महामारीमुळे सर्वत्र हाहाकार माजला असताना दुसरीकडे मात्र कोरोनाच्या भीतीमुळे शेतीमालाला कवडीमोल दराने मागणी होत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शेतजमिनीत टरबूज लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी ३ महिने वेळोवेळी खते, औषधी, पाणी दिले; परंतु टरबूज विक्रीसाठी आल्यावर  सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. सर्व बाजारपेठा ११ वाजेपर्यंतच सुरू असून, इतर वेळेत बंद आहेत. यामुळे शेतातील तयार माल शेतातच पडला. परिणागू शेतातील भाजीपाला व फळे यांची कवडीमोल दराने व्यापारी मागणी करत आहेत. थेट विक्री करावे तर ऑटोचा खर्च, मजुरांचा हिशोब व माल घेऊन घरापर्यंत गेल्याने लोकांनी सुद्धा एक टरबूज पाच ते दहा रुपयाला देण्याची मागणी करत आहेत. शेतातच माल सडून जात असल्याने गावातच काडीमोल भावाने विक्री होत असल्याने टरबजू उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. 

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र