शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पाणी पुरवठ्यास असमर्थ पालिकेने पाणीपट्टी रद्द करावी  - नगरसेवकाची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 15:26 IST

मंगरुळपीर: शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, अद्यापही पालिकेच्यावतीने पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. ही स्थिती लक्षात घेऊन पालिकेने यंदाची पाणीपट्टी वसुली रद्द करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अनिल गावंडे यांनी केली आहे.

ठळक मुद्देनागरिकांना शुद्ध आणि पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास पालिका असमर्थ ठरली आहे. त्यामुळे पालिकेने नागरिकांकडून पाणीपट्टी वसुल करू नये, असे अनिल गावंडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

मंगरुळपीर: शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, अद्यापही पालिकेच्यावतीने पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. ही स्थिती लक्षात घेऊन पालिकेने यंदाची पाणीपट्टी वसुली रद्द करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अनिल गावंडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मंगरुळपीरच्या नगराध्यक्षांना गुरुवारी पत्रही सादर केले आहे. सध्या मंगरुळपीर शहरात पाणीटंचाईने भीषण रुप धारण केले आहे. मोतसावंगा धरण आटल्यामुळे शहरातीन नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. शहरातील नळधारक व इतर नागरिक खाजगी टँकरचा आधार घेत आहेत. तथापि, आर्थिक परिस्थिती हालाखीची असलेले नागरिक आणि गुरांचे पाण्याअभावी अतोनात हाल होत आहेत. तब्बल २० ते २५ दिवसांनी नळाद्वारे सोडण्यात येत असलेले पाणी अत्यंत घाण आणि दुर्गंधीयुक्त असल्याने पिण्यासाठीच काय, तर इतर वापरासाठीही हे पाणी घातक ठरत आहे. त्यामुळे आजाराची साथ पसरण्याची भिती आहे. अर्थात नागरिकांना शुद्ध आणि पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास पालिका असमर्थ ठरली असून, पाणीपट्टी कर, नळाचा कर मागण्याचा अधिकारही गमावून बसली असून, ही स्थिती लक्षात घेता नागरिकांकडून पाणीपट्टी वसुल करणे गैरकायदेशीर ठरेल, त्यामुळे पालिकेने नागरिकांकडून पाणीपट्टी वसुल करू नये, असे अनिल गावंडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :WaterपाणीMangrulpirमंगरूळपीर