शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

शहापूर येथील पाणीपुरवठा महिनाभरापासून बंद

By admin | Updated: February 28, 2015 00:54 IST

मंगरूळपीर पंचायत समिती कार्यालयात महिलांनी दिले निवेदन.

मंगरूळपीर (जि. वाशिम ) : शहरालगत असलेल्या शहापूर यथे गेली एक महिन्या पासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या संदर्भात गा्रमपंचायतला वारंवार निवेदने व मौखीक स्वरुपात सांगितले परंतु अद्यापपर्यंंत दखत घेतली नाही. त्यामुळे २५ फेब्रुवारीला पंचायत समिती कार्यालयाकडे या संदर्भात असंख्य महिलांनी निवेदन सादर केले. सद्यस्थितीत उन्हाळयाची चाहुल लागली असून प्रत्येकाला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. शहरालगतच्या शहापूर येथेही ग्रामपंचायतची नळ योजना आहे; मात्र येथील गत महिनाभरापासून ही नळ योजना बंद आहे. त्यामुळे या भागातील अनेक महिलांना पाण्यासाठी दूरपर्यंंत भटकंती करावी लागत आहे. यामुळे ङ्म्रम व वेळेचा अपव्यय होत असून, ग्रामस्थांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. विविध समस्यांचे निराकरण करण्याची विनंती करण्यासाठी ग्रामस्थ या ग्रामपंचायत कार्यालयात गेल्यास अनेकदा या ठिकाणी कर्मचारी व पदाधिकारी गैरहजर असल्याचे त्यांना दिसते. त्यामुळे तक्रार कुणाला द्यावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी दिल्यानंतरही अद्याप दखल घेण्यात न आल्याने उपोषणास बसण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नसल्याचे निवेदनकर्त्या महिलांकडून सांगण्यात आले. उल्लेखनीबाब अशी, की महिनाभरापासून येथील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळ ग्राम पंचायत स्तरावर ठराव घेवून टँकर मागणी करणे आवश्यक होते; मात्र ग्रामपंचायतने अद्यापही टँकरचा प्रस्ताव सादर न केल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन ग्रामस्थांच्या समस्यांबाबत किती गंभीर आहे त्याची प्रचिती येते. या भागातील ग्रामस् थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासह या ठिकाणी टँकर उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. शहापूर ग्रामसेवक राजेश ठाक रे यांच्याशी संपर्क साधला असता शहापूर येथील बोअरच्या पाण्याची पातळी घटल्यामुळे ग्रामपंचायतीचे नळ बंद झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मासीक सभेत पाण्याच्या टँकर साठी लवकरच ठराव घेण्यात येईल तसेच या भागातील हातपंप दुरुस्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.