शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

वाशिम जिल्ह्यात शेडनेट’लाही बसला भीषण पाणीटंचाईचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 14:55 IST

वाशिम : वाशिम जिल्ह्यात कधीकाळी ५०० च्या आसपास शेडनेट उभे होऊन त्याव्दारे शेतकरी संरक्षित शेती करायला लागले होते. मात्र, प्रतिकुल हवामान, तापमानात होत असलेली वाढ आणि भीषण पाणीटंचाईमुळे बहुतांश ठिकाणचे शेडनेट निकामी ठरल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देतापमान ४२ ते ४३ अंश सेल्सियसवर पोहचले असून शेतशिवारांमधील जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. यामुळे शेडनेटमध्ये पीक घेणे जवळपास अशक्य ठरत असल्याने लाखो रुपये खर्चून उभे करण्यात आलेले शेडनेट तसेच निकामी पडून असल्याचे दिसून येत आहे.

वाशिम : वाशिम जिल्ह्यात कधीकाळी ५०० च्या आसपास शेडनेट उभे होऊन त्याव्दारे शेतकरी संरक्षित शेती करायला लागले होते. मात्र, प्रतिकुल हवामान, तापमानात होत असलेली वाढ आणि भीषण पाणीटंचाईमुळे बहुतांश ठिकाणचे शेडनेट निकामी ठरल्याचे दिसून येत आहे.

वाशिम-शेलूबाजार मार्गावर विविध ठिकाणी शेतात शेडनेट उभारण्यात आलेले आहेत. मात्र, त्यात भाजीपाला अथवा इतर पिकांची लागवड करायची झाल्यास पाण्याची उपलब्धी आवश्यक असण्यासोबतच तापमानही ठराविक असणे अत्यावश्यक आहे. मात्र, सद्य:स्थितीत तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सियसवर पोहचले असून शेतशिवारांमधील जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. यामुळे शेडनेटमध्ये पीक घेणे जवळपास अशक्य ठरत असल्याने लाखो रुपये खर्चून उभे करण्यात आलेले शेडनेट तसेच निकामी पडून असल्याचे दिसून येत आहे. अशातच अधूनमधून सुसाट्याचा वारा देखील सुटत असल्याने काही शेडनेट फाटून केवळ पाईपच शेतात उभे असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. या बिकट स्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीस आले असून किमान यंदाच्या पावसाळ्यात तरी पर्जन्यमानाची टक्केवारी वाढून शेतशिवार हिरवेगार होतील, अशी अपेक्षा शेतकºयांना लागून आहे. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती