शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

खापरदी येथे पाणीटंचाई; नागरिक त्रस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:30 IST

यंदा तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाने ...

यंदा तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत. तथापि, ग्रामीण भागात फारशा उपाययोजना केल्या जात नसल्याचे खापरदरी येथील पाणीटंचाईवरून दिसून येते. गावात सरपंच, पोलीस पाटील, नायक, कारभारी तथा इतर पंचमंडळी व गावातील अनेक शासकीय कर्मचारी या सर्वांना ही भीषण पाणी समस्या दिसत नाही का?असा सवालही गावातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. सर्वसामान्य जनता एका विश्वासाने लोकप्रतिनिधी निवडून देतात आणि निवडून गेल्यानंतर अनेकजण जबाबदाऱ्या विसरतात. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, असे जानकीराम राठोड यांनी सांगितले. गावातील पाणीप्रश्न कधी मार्गी निघेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पाणीटंचाई निवारणार्थ प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी मंगळवारी केली.