शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पूस नदीच्या क्षतिग्रस्त पुलावरून वाहतेय पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:36 IST

जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूस नदीपात्रात मानोरा तालुक्यातील रुई-गोस्तादरम्यान पुलाची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या पुलास खड्डे पडले ...

जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूस नदीपात्रात मानोरा तालुक्यातील रुई-गोस्तादरम्यान पुलाची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या पुलास खड्डे पडले आणि पुलातील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. शिवाय पुलास कठडेही नाहीत. गत आठवड्यापासून पडत असलेल्या पावसामुळे पूस नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यात २२ जुलै रोजी रात्रीनंतर आलेल्या जोरदार पावसामुळे पुलावरून पाणी वाहू लागले असून, ग्रामस्थांना आता पुलाचे पात्र नेमके दिसणेही कठीण झाले आहे. अशात ग्रामस्थ पुलावरील गुडघाभर पाण्यातून जीव धोक्यात घालत मार्गक्रमण करण्याची कसरत करीत आहेत. यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

-----

तीन दिवस वाहतूक ठप्प

गुरुवार, २२ जुलै रोजी झालेल्या महापुरामुळे रुई ते गोस्ता पूस नदीच्या पुलावर पूर्णपणे खड्डे पडले आणि गज उघडे पडले. पुलाच्या खालून वाहणारे पाणी आता पुलावरून वाहत असल्याने नागरिकांना ये-जा करण्यात अडचणी येत असून, सतत तीन दिवस या पुलावरील वाहतूक बंद होती. असे असतानाही संबंधित विभागाने या प्रकाराची दखल घेतली नाही. संभाव्य अपघाताची भीती लक्षात घेता, याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी रुई-गोस्ता येथील गावकऱ्यांकडून केली जात आहे.

250721\25wsm_1_25072021_35.jpg

पूस नदीच्या क्षतीग्रस्त पुलावरून वाहतेय पाणी !