शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : अपघातग्रस्त पुलांचे व अरुंद वळण रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 12:57 IST

मानोरा ते तळप -कार्ली मार्गावर अनेक वळणे व पुल असून ते अतिशय अरुंद आहेत. यामुळे येथे नेहमीच अपघात घडत असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांची मागणी : अपघातात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कतळप बु. (वाशिम): मानोरा ते तळप -कार्ली मार्गावर अनेक वळणे व पुल असून ते अतिशय अरुंद आहेत. यामुळे येथे नेहमीच अपघात घडत असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देवून या पुलांची रुंदी व वळण रस्ते रुंदीकरण करण्याची मागणी ग्रामपंचायतचे उपसरपंच भगवान राठोड यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.या रस्त्यावरील अरुंद पूल व अरुंद वळण रस्त्यांमुळे अपघात होवून काहींना प्राण गमवावे लागले तर अनेकांना अपंगत्व आले. त्यामुळे या मार्गावरील वळणाचे व पुलाचे रुंदीकरण करणे आवश्यक झाल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलल्या जात आहे.  मानोरा ते तळप कार्ली हा मार्ग रहदारीचा आहे. परिसरातील तळप, कार्ली, बोरव्हा व यशवंतनगर येथील नागरीक व विद्यार्थी याच मार्गाने तालुक्याच्या ठिकाणी येणे जाणे करतात. तसेच मानोरा ते दारव्हा या बसेस सुध्दा याच मार्गावर धावतात. मानोरा ते दारव्हा या दोन तालुक्यांना व शहरांना जोडणार हा अगदी जवळचा मार्ग आहे.  या मार्गावर असलेले अरुंद वळणे व पुल असल्याचे फलक सुध्दा बºयाच ठिकाणी नसल्याने वाहनाधरकांना याची कल्पना येत नाही.

टॅग्स :washimवाशिम