शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

वाशिम : विपरित हवामानाचा तुरीला फटका; फुलोराची गळती सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 16:55 IST

वाशिम: विपरित हवामानाचा फटका तुरीच्या पिकाला मोठ्या प्रमाणात बसत असून, सकाळच्या प्रहरी पडत असलेल्या धुक्यामुळे तुरीच्या फुलोºयाची मोठ्या प्रमाणात गळती सुरूच असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 

ठळक मुद्देढगाळ वातावरणामुळे दाट धुके पसरत असल्याने तुरीचा फुलोरा मोठ्या प्रमाणात गळत आहे.ओखी वादळामुळे वातावरणात झालेला बदल तुरीच्या पिकासाठी घातक ठरू पाहत आहे.

वाशिम: विपरित हवामानाचा फटका तुरीच्या पिकाला मोठ्या प्रमाणात बसत असून, सकाळच्या प्रहरी पडत असलेल्या धुक्यामुळे तुरीच्या फुलोºयाची मोठ्या प्रमाणात गळती सुरूच असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 

यंदा अपुºया पावसामुळे कृषी उत्पादनात मोठी घट येत आहे. सोयाबीन, मुग, उदिड या पिकांच्या उत्पादनात अपुºया पावसामुळे मोठी घट झाली, तर बोंड अळीने कपाशीचे नुकसान केले. दरम्यानच्या काळात परतीच्या पावसामुळे वातावरणात झालेल्या बदलाने तुरीच्या फुलोºयाची गळती सुरू झाली. त्यामुळे शेंगा धरण्याचे प्रमाण कमी झाले, तर त्यानंतर ओखी वादळामुळे वातावरणात झालेला बदल तुरीच्या पिकासाठी घातक ठरू पाहत आहे. सध्या जिल्ह्यात सकाळच्या प्रहरी ढगाळ वातावरणामुळे दाट धुके पसरत असल्याने तुरीचा फुलोरा मोठ्या प्रमाणात गळत आहे, तसेच शेंगांवरही किडीचा प्रादूर्भाव होत आहे. वेगवेगळी किटकनाशके फवारूनही शेतकºयांना त्याचा काहीच फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे यंदा इतर खरीप पिकांप्रमाणेख तुरीच्या उत्पादनातही मोठी घट येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. कृषी विभागाकडून या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांना तातडीने मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

टॅग्स :agricultureशेती