शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

वाशिम : विपरित हवामानाचा तुरीला फटका; फुलोराची गळती सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 16:55 IST

वाशिम: विपरित हवामानाचा फटका तुरीच्या पिकाला मोठ्या प्रमाणात बसत असून, सकाळच्या प्रहरी पडत असलेल्या धुक्यामुळे तुरीच्या फुलोºयाची मोठ्या प्रमाणात गळती सुरूच असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 

ठळक मुद्देढगाळ वातावरणामुळे दाट धुके पसरत असल्याने तुरीचा फुलोरा मोठ्या प्रमाणात गळत आहे.ओखी वादळामुळे वातावरणात झालेला बदल तुरीच्या पिकासाठी घातक ठरू पाहत आहे.

वाशिम: विपरित हवामानाचा फटका तुरीच्या पिकाला मोठ्या प्रमाणात बसत असून, सकाळच्या प्रहरी पडत असलेल्या धुक्यामुळे तुरीच्या फुलोºयाची मोठ्या प्रमाणात गळती सुरूच असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 

यंदा अपुºया पावसामुळे कृषी उत्पादनात मोठी घट येत आहे. सोयाबीन, मुग, उदिड या पिकांच्या उत्पादनात अपुºया पावसामुळे मोठी घट झाली, तर बोंड अळीने कपाशीचे नुकसान केले. दरम्यानच्या काळात परतीच्या पावसामुळे वातावरणात झालेल्या बदलाने तुरीच्या फुलोºयाची गळती सुरू झाली. त्यामुळे शेंगा धरण्याचे प्रमाण कमी झाले, तर त्यानंतर ओखी वादळामुळे वातावरणात झालेला बदल तुरीच्या पिकासाठी घातक ठरू पाहत आहे. सध्या जिल्ह्यात सकाळच्या प्रहरी ढगाळ वातावरणामुळे दाट धुके पसरत असल्याने तुरीचा फुलोरा मोठ्या प्रमाणात गळत आहे, तसेच शेंगांवरही किडीचा प्रादूर्भाव होत आहे. वेगवेगळी किटकनाशके फवारूनही शेतकºयांना त्याचा काहीच फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे यंदा इतर खरीप पिकांप्रमाणेख तुरीच्या उत्पादनातही मोठी घट येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. कृषी विभागाकडून या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांना तातडीने मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

टॅग्स :agricultureशेती