शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

वाशिम : विपरित हवामानाचा तुरीला फटका; फुलोराची गळती सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 16:55 IST

वाशिम: विपरित हवामानाचा फटका तुरीच्या पिकाला मोठ्या प्रमाणात बसत असून, सकाळच्या प्रहरी पडत असलेल्या धुक्यामुळे तुरीच्या फुलोºयाची मोठ्या प्रमाणात गळती सुरूच असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 

ठळक मुद्देढगाळ वातावरणामुळे दाट धुके पसरत असल्याने तुरीचा फुलोरा मोठ्या प्रमाणात गळत आहे.ओखी वादळामुळे वातावरणात झालेला बदल तुरीच्या पिकासाठी घातक ठरू पाहत आहे.

वाशिम: विपरित हवामानाचा फटका तुरीच्या पिकाला मोठ्या प्रमाणात बसत असून, सकाळच्या प्रहरी पडत असलेल्या धुक्यामुळे तुरीच्या फुलोºयाची मोठ्या प्रमाणात गळती सुरूच असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 

यंदा अपुºया पावसामुळे कृषी उत्पादनात मोठी घट येत आहे. सोयाबीन, मुग, उदिड या पिकांच्या उत्पादनात अपुºया पावसामुळे मोठी घट झाली, तर बोंड अळीने कपाशीचे नुकसान केले. दरम्यानच्या काळात परतीच्या पावसामुळे वातावरणात झालेल्या बदलाने तुरीच्या फुलोºयाची गळती सुरू झाली. त्यामुळे शेंगा धरण्याचे प्रमाण कमी झाले, तर त्यानंतर ओखी वादळामुळे वातावरणात झालेला बदल तुरीच्या पिकासाठी घातक ठरू पाहत आहे. सध्या जिल्ह्यात सकाळच्या प्रहरी ढगाळ वातावरणामुळे दाट धुके पसरत असल्याने तुरीचा फुलोरा मोठ्या प्रमाणात गळत आहे, तसेच शेंगांवरही किडीचा प्रादूर्भाव होत आहे. वेगवेगळी किटकनाशके फवारूनही शेतकºयांना त्याचा काहीच फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे यंदा इतर खरीप पिकांप्रमाणेख तुरीच्या उत्पादनातही मोठी घट येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. कृषी विभागाकडून या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांना तातडीने मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

टॅग्स :agricultureशेती