शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

वाशिम जिल्ह्यात गहू पेरणीस सुरूवात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 17:28 IST

वाशिम : जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये सद्या शेतकºयांकडून गहू पेरणीस सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी प्रामुख्याने ट्रॅक्टरचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये सद्या शेतकºयांकडून गहू पेरणीस सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी प्रामुख्याने ट्रॅक्टरचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, तुलनेने अधिक पाणी लागत असलेल्या गहू या पिकाच्या सिंचनाकरिता पुरेशी वीज मिळण्याची अपेक्षा शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबिन; तर रब्बी हंगामात गहू आणि हरभरा या पिकांचे उत्पन्न सर्वाधिक घेतले जाते. असे असले तरी जिल्ह्यातील अधिकांश शेतीचे क्षेत्र कोरडवाहू असून सिंचनाची प्रभावी सोय उपलब्ध नसल्याने शेतशिवारांमधील उपलब्ध जलस्त्रोतांव्दारेच शेतकरी गहू व हरभरा या पिकांना पाणी देतात. त्यासाठी महावितरणकडून अखंडित वीज मिळणे आवश्यक आहे. सद्या मात्र ग्रामीण भागात १४ तासांच्या भारनियमनाव्यतिरिक्त वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याची समस्या बळावल्याने रब्बी हंगामातील पिकांवर त्याचा विपरित परिणाम जाणवणार आहे. ही बाब लक्षात घेवून महावितरणने किमान पिकांच्या सिंचनाकरिता लागणारी वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती