शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

वाशिम जिल्ह्यात गहू पेरणीस सुरूवात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 17:28 IST

वाशिम : जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये सद्या शेतकºयांकडून गहू पेरणीस सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी प्रामुख्याने ट्रॅक्टरचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये सद्या शेतकºयांकडून गहू पेरणीस सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी प्रामुख्याने ट्रॅक्टरचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, तुलनेने अधिक पाणी लागत असलेल्या गहू या पिकाच्या सिंचनाकरिता पुरेशी वीज मिळण्याची अपेक्षा शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबिन; तर रब्बी हंगामात गहू आणि हरभरा या पिकांचे उत्पन्न सर्वाधिक घेतले जाते. असे असले तरी जिल्ह्यातील अधिकांश शेतीचे क्षेत्र कोरडवाहू असून सिंचनाची प्रभावी सोय उपलब्ध नसल्याने शेतशिवारांमधील उपलब्ध जलस्त्रोतांव्दारेच शेतकरी गहू व हरभरा या पिकांना पाणी देतात. त्यासाठी महावितरणकडून अखंडित वीज मिळणे आवश्यक आहे. सद्या मात्र ग्रामीण भागात १४ तासांच्या भारनियमनाव्यतिरिक्त वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याची समस्या बळावल्याने रब्बी हंगामातील पिकांवर त्याचा विपरित परिणाम जाणवणार आहे. ही बाब लक्षात घेवून महावितरणने किमान पिकांच्या सिंचनाकरिता लागणारी वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती