शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

वाशिम जिल्ह्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:36 IST

वाशिम : जिल्ह्यात यंदा सुरूवातीपासूनच चांगले पर्जन्यमान झाले असून पावसाने २५ सप्टेंबरपर्यंत ९५ टक्क्याची सरासरी गाठली आहे. यामुळे १३४ सिंचन प्रकल्पांपैकी १०० पेक्षा अधिक प्रकल्प तुडूंब झाले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात यंदा सुरूवातीपासूनच चांगले पर्जन्यमान झाले असून पावसाने २५ सप्टेंबरपर्यंत ९५ टक्क्याची सरासरी गाठली आहे. यामुळे १३४ सिंचन प्रकल्पांपैकी १०० पेक्षा अधिक प्रकल्प तुडूंब झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, २५ सप्टेंबरपर्यंत वाशिम तालुक्यात ८७.५७, मालेगाव ९७.१२, रिसोड ८१.६२, मंगरूळपीर १०२, मानोरा ९३.३३ आणि कारंजा तालुक्यात १०८.४१ टक्के पर्जन्यमान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकबुर्जी आणि सोनल या मध्यम प्रकल्पांसह अधिकांश लघूप्रकल्प पाण्याने तुडूंब भरले आहेत. असे असले तरी मध्यंतरी पावसाने मारलेली दीर्घ दडी आणि पिकांवर झालेल्या विविध स्वरूपातील किडींच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबिनपासून विशेष उत्पन्न हाती पडणार नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. मात्र, सिंचन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा झाल्याने आगामी रब्बी हंगामात महावितरणने साथ देवून पुरेशा प्रमाणात वीज पुरविल्यास गहू, हरभरा यासह अन्य पिकांपासून विक्रमी उत्पन्न घेणे शक्य झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारच्या पावसाचा सोयाबिनला फटका; तूर, कपाशीला जीवदान!जिल्ह्यात सोमवार, २५ सप्टेंबर रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे ऐन सोेंगणीच्या स्थितीत आलेल्या सोयाबिनला जबर फटका बसला; तर तूर आणि कपाशीला हा पाऊस जीवनदान देणारा ठरला. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सोयाबिन सोंगणीला सुरूवात झाली आहे. अशातच सोमवारी दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकºयांची एकच धावपळ उडाली. अनेकांचे सोंगलेले सोयाबिन पावसामुळे खराब झाले असून सरासरी उत्पन्नात यामुळे मोठ्या प्रमाणात घट येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमmonsoon 2018मान्सून 2018