शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

व्हिडीओ- वाशिमची वाहतूक झाली ‘सैराट’; पार्किंगचा प्रश्न गंभीर!

By admin | Updated: September 18, 2016 18:04 IST

शहर वाहतूक विभागाचे दुर्लक्ष तसेच जिल्हा प्रशासन, नगर परिषद प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातील वाहतूक अक्षरश: ‘सैराट’

सुनील काकडे / ऑनलाइन लोकमत
वाशिम,दि.18- शहर वाहतूक विभागाचे दुर्लक्ष तसेच जिल्हा प्रशासन, नगर परिषद प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातील वाहतूक अक्षरश: ‘सैराट’ झाली आहे. बोकाळलेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे आणि पार्किंगच्या न सुटणा-या तिढ्यामुळे दैनंदिन अपघातांच्या संख्येतही प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे. 
वाशिम जिल्ह्याची निर्मिती १९९८ मध्ये झाली. या घडामोडीला आजमितीस १९ वर्षाचा मोठा काळ लोटला. असे असले तरी जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिम शहरासह जिल्ह्यातील इतर शहरांचा विकास अद्याप साधल्या गेला नाही. वाहतूकीचा प्रश्न अधिकच बिकट झाला असून शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिक मन मानेल त्या पद्धतीने आपली वाहने उभी करत असल्याने वाहनधारक तथा पादचा-यांना मार्गक्रमण करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरांतर्गत जडवाहतूकीच्या समस्येमुळेही समस्यांमध्ये भर पडत आहे. 
पाहा व्हिडीओ-