शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

व्हिडीओ- वाशिमची वाहतूक झाली ‘सैराट’; पार्किंगचा प्रश्न गंभीर!

By admin | Updated: September 18, 2016 18:04 IST

शहर वाहतूक विभागाचे दुर्लक्ष तसेच जिल्हा प्रशासन, नगर परिषद प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातील वाहतूक अक्षरश: ‘सैराट’

सुनील काकडे / ऑनलाइन लोकमत
वाशिम,दि.18- शहर वाहतूक विभागाचे दुर्लक्ष तसेच जिल्हा प्रशासन, नगर परिषद प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातील वाहतूक अक्षरश: ‘सैराट’ झाली आहे. बोकाळलेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे आणि पार्किंगच्या न सुटणा-या तिढ्यामुळे दैनंदिन अपघातांच्या संख्येतही प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे. 
वाशिम जिल्ह्याची निर्मिती १९९८ मध्ये झाली. या घडामोडीला आजमितीस १९ वर्षाचा मोठा काळ लोटला. असे असले तरी जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिम शहरासह जिल्ह्यातील इतर शहरांचा विकास अद्याप साधल्या गेला नाही. वाहतूकीचा प्रश्न अधिकच बिकट झाला असून शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिक मन मानेल त्या पद्धतीने आपली वाहने उभी करत असल्याने वाहनधारक तथा पादचा-यांना मार्गक्रमण करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरांतर्गत जडवाहतूकीच्या समस्येमुळेही समस्यांमध्ये भर पडत आहे. 
पाहा व्हिडीओ-