शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बोराळा येथे विविध समस्या, ग्रामस्थ त्रस्त

By admin | Updated: June 17, 2014 23:48 IST

विविध समस्यांमुळे ग्रामस्थ मात्र त्रस्त झाले आहेत.

बोराळा: या गावचे घरणामुळे पुनर्वसन झालेले आहे. या गावाचा विकास केल्यास गावाचे नंदवनवन होवू शकते परंतु या गावाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. विविध समस्यांमुळे ग्रामस्थ मात्र त्रस्त झाले आहेत. संबधितांना निवेदने देवूनही काहीच फायदा होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.या गावामध्ये कीत्येक वर्षापासून गावच्या विकासाच्या दृष्टीने एकही काम झालेले नाही . गावामध्ये स्मशान भुमीची व्यवस्था नसल्याने गावात एखादयाचे निधन झाल्यास त्या व्यक्तिच्या शवाला रस्त्याच्या कडेला अंत्यविधीचा कार्यक्रम उरकावा लागतो , परंतु पावसाळयाच्या दिवसात मोठा त्रास सहन करावा लागतो मात्र संबधितांना याचे काही देणे घेणे दिसून येत नाही. गावामध्ये धरण असल्यामुळे पाणी पुरवठयाच्या विहीरीला चांगल्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे परंतु अयोग्य पाणी वाटपामुळे गावातील लोकाना दह ादिवसाला एकवेळा पाणी मिळते. पाण्याच्या टाकीजवळ गावातील काही जणांनी केरकचरा, गुरांचे शेण व इतर अडगळीत साहीत्य टाकले आहे. यामुळे पाण्याच्या टाकीजवळ घाणीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घाणीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात पाणी असून सुद्धा पावसाळयात सुध्दा योग्य नियोजनाअभावी २ किमी वरुन पिण्याचे पाणी आणावे लागते कित्येक वर्षापासून पाईपलाईन फुटलेली असून सुध्दा दुरूस्त करण्यात आली नाही. गावातील खांबावर दोन वर्षापासून पथदिवे नाहीत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेच्या परिसरामध्ये खुप घान साचल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शाळेतील मध्यान्ह भोजन घेण्यास विद्यार्थ्याच्या पालकांची यामुळे नाराजी दिसून येत आहे. याबाबत अनेकवेळा ग्रामपंचायत, गट विकास अधिकारी व सीओ यांना निवेदनाव्दारे कळविले आहे मात्र कोणीही पुढाकार घेताना दिसून येत नाही . तरी याकडे लक्ष देण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समिती व गावकर्‍यातर्फे करण्यात येत आहे.