शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

महाराष्ट्राच्या राजकारणात पैसा आणि धमकीतंत्राचा वापर

By admin | Updated: October 10, 2014 23:50 IST

संग्रामपूर येथील जाहीर सभेत केंद्रीय मंत्री उमा भारती यांचा राकाँ आणि शिवसेनेवर आरोप.

संग्रामपूर (बुलडाणा) : महाराष्ट्राच्या राजकारणात पैसा आणि धमक्यांचा वापर सर्रास केला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस केवळ पैशाच्या भरवश्यावर निवडणूक लढविते, तर शिवसेना धमक्यांचा वापर करून आतापर्यत राजकारण करीत आली आहे, असा थेट आरोप केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांनी शुक्रवारी जाहीर सभेत केला. जळगाव जामोद मतदारसंघाचे भाजप उमेदवार डॉ.संजय कुटे यांच्या प्रचारार्थ वरवट बकाल येथे आयोजित केलेल्या सभेत त्या बोलत होत्या. युती आणि आघाड्यांचे राजकारण संपवून, भाजपला पूर्ण बहुमत देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सत्ता स्थापनेसाठी एखाद्या पक्षाचे सर्मथन घेतले, तर त्या पक्षाला जावयाप्रमाणे सांभाळावे लागते. त्याचे नखरे सांभाळावे लागतात. त्याचा परिणाम विकास कामांवर होतो. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी स्थिती यापुढे आणू नका, असे आवाहन त्यांनी उपस् िथतांना केले. एकेकाळी फायर ब्रँड म्हणून माझी ओळख होती; आता मात्र वॉटर ब्रँड म्हणून ओळ ख निर्माण करणार असल्याचे सांगत, त्यांनी देशातील सर्व पाणीपुरवठा योजना मोदी सरकारच्या काळात पूर्ण होतील, अशी ग्वाही दिली. यावेळी व्यासपिठावर भाजपचे स्थानिक नेते उपस्थित होते. * उध्दव ठाकरेंना इतिहास माहित नाही : खडसेशिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी दिल्लीवरून अफजलखानाची फौज आली अशी टीका भाजपसंदर्भात केली होती. या वक्तव्याचा समाचार एकनाथ खडसे यांनी घेतला. उध्दव ठाकरेंना इ ितहास माहित नाही. अफजलखान दिल्लीवरून नाही, तर विजापूरवरून आला होता. त्यांना मुळातच अभ्यास करण्याची सवय नाही. त्यामुळे अशी अर्धवट विधानं करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सेनेकडून केला जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.