शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

दिग्रस ते कल्याण बससेवा पूर्ववत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 20:23 IST

२०१५ पासून सुरु असलेली दिग्रस ते कल्याण बससेवा गत सहा महिन्यापूर्वी बंद करण्यात आली. पोहरागड येथे भाविकांची गर्दी पाहता ती पूर्ववत सुरु करण्याची मागणी शिव आरोग्य सेनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.श्याम विजय नाईक जाधव  यांनी ७ सप्टेंबर रोजी परिवहन मंत्री तथाशिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख दिवाकर रावते यांचेकडे केली. तसेच दिग्रस कल्याण एस.टी. ला पोहरागड एक्सप्रेस नाव देण्याचीही मागणी यावेही करण्यात आली.

ठळक मुद्देदिग्रस ते कल्याण बससेवा गत सहा महिन्यापूर्वी बंद करण्यात आलीपोहरागड येथे भाविकांची गर्दी पाहता पूर्ववत सुरु करण्याची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: २०१५ पासून सुरु असलेली दिग्रस ते कल्याण बससेवा गत सहा महिन्यापूर्वी बंद करण्यात आली. पोहरागड येथे भाविकांची गर्दी पाहता ती पूर्ववत सुरु करण्याची मागणी शिव आरोग्य सेनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.श्याम विजय नाईक जाधव  यांनी ७ सप्टेंबर रोजी परिवहन मंत्री तथाशिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख दिवाकर रावते यांचेकडे केली. तसेच दिग्रस कल्याण एस.टी. ला पोहरागड एक्सप्रेस नाव देण्याचीही मागणी यावेही करण्यात आली.बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र  पोहरादेवी ता.मानोरा जि.वाशिम हे जगप्रसिध्द तिर्थक्षेत्र  असुन संत सेवालाल महाराज व माता जगदंबा देवी सामकीमाता यांचे समाधीस्थळ असून या काशीत वर्षभर भाविक भक्तांची वर्दळ असते. रामनवमीला येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेत भारत भरातील भाविक समाधीस्थळी माथा टेकण्यासाठी या पावन भुमीत येतात. या काशीत राज्यभरातील भाविकांना आंधप्रदेश,  कर्नाटक या राज्याची एस.टी. महामंडळाची बस चालु असुन महाराष्ट्र एस.टी. महामंडळाची  दिग्रस ते कल्याण ही बस सेवा  २०१५ पासून सुरु होती.परंतु मागील सहा महिन्यापासून ही बस सेवा अचानकपणे  बंद केली असुन ही बस  पुर्ववत सुरु करुन  या बसचा दिशा भूमीच्या धर्तीवर पोहरागड एक्सप्रेस नामकरण  करुन ती बस पुर्ववत सुरु करुन भाविकाची होणारी परवड थांबवुन न्याय द्यावा. एस.टी.महामंडळ कडुन रोज रोज नवनवीन  व वाताणुकुलीत बस तयार करुन  सुखाचा  प्रवास एस.टी. चा  प्रवास हे ब्रिद घेवुन गाव तिथे एस.टी. बस पोहचविण्याचा  संकल्प महामंडळ करीत असतांना  मुंबई, पुणे,  औरंगाबाद सह मुंबई परिसरातील गोरगरीब जनतेला सुलभ प्रवास देणारी  कल्याण येथुन सकाळी ७ वाजता निघणारी बस दिग्रस येथे पोहरादेवी वरुन दिग्रस येथे रात्री ११ वाजता तर द्रिगस येथुन  सकाळी ७ वाजता निघुन कल्याण मुंबई येथे रात्री ११ वाजता पोहोचणारी बस अचानकपणे बंद झाल्याने भाविकांच्या सेवेत पुर्ववत सुरु करुन या बस सेवेचा पोहरागड एक्सप्रेस नाव देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी डॉ.शाम जाधव,    माजी शहर प्रमुख मनोहर राठोड ,  े  शिवसैनिक प्रा.ओम बलोदे ,  सर्कल प्रमुख नंदु चौधरी पाटील,  सुनिल जाधव,  संजय जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.