शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

गटशेतीस प्रोत्साहन योजनेला दोन वर्षाची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 16:27 IST

या योजनेला ९ सप्टेंबर रोजी राज्य शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

वाशिम : सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याचे धोरण केंद्र शासनाने बाळगले आहे. त्यास अनुसरून सामूहिक शेती, शेती करण्याची आधुनिक पद्धती व काटेकोर नियोजनाची आवश्यकता या बाबी विचारात घेऊन राज्यात गटशेतीस शेतकऱ्यांच्या गटशेतीस चालना देण्यात येत आहे. या योजनेला ९ सप्टेंबर रोजी राज्य शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.दिवसागणिक वाढत चाललेली लोकसंख्या व जमिनीचे पडत चाललेले तुकडे या कारणांमुळे वहिती जमिनीचे प्रती खातेदार क्षेत्र कमी झाले आहे. परिणामी, शेतकºयांना शेती करणे आर्थिकदृष्ट्या परवडेनासी झाली आहे. दरम्यान, शेतकºयांना शेती करणे परवडावे, यासाठी गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गटशेतीस चालना देऊन त्यांचा आर्थिक विकास घडवून आणण्याकरिता शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यानुषंगाने २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षांसाठी राबविण्यात येत असलेल्या या योजनेला आता ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.गटशेती करण्यासाठी सामूहिकरित्या एकत्र येत असलेल्या शेतकºयांना शासनाकडून भरीव मदत केली जात आहे. त्यामुळे या योजनेस शेतकºयांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आता मुदतवाढ मिळाल्याने वंचित राहिलेले शेतकरीही योजनेत सहभागी होऊ शकतील.- डी.के.चौधरीउपविभागीय कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजनाagricultureशेती