शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

‘तंटामुक्त’ १५ ग्रामपंचायतींसाठी २९ लाखांची रक्कम!

By admin | Updated: April 17, 2017 02:26 IST

वाशिम: महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायती तंटामुक्त गाव पुरस्कारासाठी पात्र ठरल्या आहेत.

वाशिम: महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायती तंटामुक्त गाव पुरस्कारासाठी पात्र ठरल्या आहेत. या ग्रामपंचायतींसाठी पुरस्काराची २९ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली असून, आॅनलाइन प्रणालीद्वारे ही रक्कम ग्रामपंचायतींना वितरित केली जाईल, असे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी रविवारी सांगितले.तंटामुक्त गाव पुरस्कारास पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतीमध्ये वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावंगा जहांगीर व रिठद, रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत एकलासपूर, आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत इचोरी, कळंबा बोडखे, चिखलागड व फाळेगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धानोरा घाडगे (बु.), वरोली व सावळी, मंगरूळपीर पोलीस स्टेशन अंतर्गत जोगलदरी, जुनापानी यासह जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत कार्ली, किनखेडा, हनवतखेडा व सोनाळा वाकापूर या ग्रामपंचायती तंटामुक्त गाव पुरस्कारास पात्र ठरल्या आहेत. तंटामुक्त गाव पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींकरिता एकूण २९ लाख रुपये बक्षिसांची रक्कम प्राप्त झाली आहे. ही रक्कम आॅनलाइन प्रणालीद्वारे संबंधित ग्रामपंचायतींना वितरित केली जाणार आहे. याकरिता ग्रामपंचायतींना बँकेचे नाव, खाते क्रमांक व आयएफएससी कोड आदी माहिती तत्काळ संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे द्यावी लागणार आहे, असेही होळकर यांनी सांगितले.