शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

तक्षशिला बुद्ध विहार येथे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:42 IST

बुद्ध कालगणनेनुसार आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाचा काळ सुरू होत असतो. गुरुपौर्णिमेपासून तक्षशिला बुद्ध विहार येथे सुद्धा वर्षावास प्रारंभ झाला असून ...

बुद्ध कालगणनेनुसार आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाचा काळ सुरू होत असतो. गुरुपौर्णिमेपासून तक्षशिला बुद्ध विहार येथे सुद्धा वर्षावास प्रारंभ झाला असून या पवित्र काळात बुद्ध टेकडीवर विविध फळांची, फुलांची व शोभेचे वृक्ष लावण्यात आले. प्रथम भंते बुद्धकीर्ती यांच्या हस्ते पिंपळ वृक्षाचे रोपण करण्यात आले. त्यानंतर इतर वृक्ष लावण्यात आले. याप्रसंगी भंते विमलकीर्ती, सामाजिक कार्यकर्ते दत्तराव धांडे, कास्ट्राईब महासंघाचे जिल्हा सरचिटणीस विनोद राजगुरू, शिक्षक विश्वास जमधाडे, सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे युवानेते राहुल जुमडे, मुख्याध्यापक नारायण मोरे, शिक्षक सर्वश्री डी.पी .अंभोरे, विवेक वानखेडे, मंचकराव वाठोरे, संतोष मोरे, माधवराव खोडके, राधाकृष्ण कांबळे, पांडुरंग तायडे, गुलाब खा पठाण, कडूजी शिंदे, अमर खान, विठ्ठल शिंदे व इतर उपासकांची उपस्थिती होती.