शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

३३ कोटी वृक्षलागवडीचे ८८ टक्के उद्दीष्ट पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 14:38 IST

३ सप्टेंबरपर्यंत एकूण उद्दीष्टाच्या ८८ टक्के वृक्षलागवड पूर्ण झाली आहे. उ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनस्तरावरून मोठा गाजावाजा करून १ जुलैपासून सुरु करण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत ३ सप्टेंबरपर्यंत एकूण उद्दीष्टाच्या ८८ टक्के वृक्षलागवड पूर्ण झाली आहे. उर्वरित सव्वा पाच लाख वृक्षांची ३० सप्टेंबरपर्यंत लागवड करावी लागणार असल्याची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांनी दिली.शासनाच्या वनविभागाने ३ वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दीष्ट निश्चित केले असून याअंतर्गत १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. २०१७ च्या पावसाळ्यात १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत ४ कोटी वृक्ष लागवड योजना सर्वत्र पार पडली; तर १ जुलै २०१९ पासून वृक्षलागवडीच्या तिसऱ्या टप्प्यात ३३ कोटी वृक्षलागवडीस सुरूवात करण्यात आली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्याला ४३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ते पूर्ण करावे लागणार असून ३ सप्टेंबरपर्यंत त्यापैकी ३७ लाख ७५ हजार वृक्ष प्रत्यक्षात लावण्यात आली आहेत. यात वनविभाग, सामाजिक वनीकरण यासह जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायती, चार नगर पालिका, दोन नगर परिषदा, शाळा-महाविद्यालये व प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, लागवड करण्यात आलेल्या वृक्षांच्या संगोपनाकडे देखील विशेष लक्ष पुरविले जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांनी दिली.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :washimवाशिमforest departmentवनविभाग