शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

जागतिक दर्जाच्या शिक्षणाशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:47 IST

वाशिम : दिवसेंदिवस खासगीकरणावर भर दिला जात असल्याने समाजबांधवांना शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याकारणाने जागतिक दर्जाचे विद्यापीठ नागपूर येथे आवश्यक आहे, ...

वाशिम : दिवसेंदिवस खासगीकरणावर भर दिला जात असल्याने समाजबांधवांना शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याकारणाने जागतिक दर्जाचे विद्यापीठ नागपूर येथे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू तथा भारतीय बाैद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले.

शहरातील नालंदानगरमधील त्रिरत्न बुद्ध विहारात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भंते प्रज्ञापाल भंते आनंदपाल प्रदेक्षाध्यक्ष हनुमंते जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड व मान्यवरांची उपस्थिती होती.

राजरत्न आंबेडकर म्हणाले की, बाबासाहेबांनी बाैद्ध धम्माचे महत्त्व ओळखून जगातील बाैद्ध राष्ट्राचे संघटन करून वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिष्टच्या स्थापनेचे प्रयत्न केले आणी त्याला जोडण्यासाठी भारतीय बाैद्ध महासभेची स्थापना केली; परंतु लवकरच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले; सोबतच वर्ल्ड फेलोशिपसोबतचे संबंधही तुटले तब्बल ६० वर्षांनंतर आपण ते संबध जोडून जागतिक संघटनेच्या संपर्कात आलो. याच संघटनेच्या माध्यमातुन नागपुर येथे जागतिक दर्जाचे विद्यापीठ निर्माण करीत असल्याचे सांगितले. यावेळी समाजसेवक माणिकराव सोनुने, मधुकरराव जुमडे, दाैलत हिवराळे, अनिल कांबळे, बबनराव खिल्लारे, राजकुमार पडघान, अजय ढवळे, उपासिका अरुणा ताजने यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.