शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

तालुका कोरड्या दुष्काळाच्या छायेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:54 IST

मंगरुळपीर :  तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे  पाण्याचे दुर्भीक्ष आतापासूनच जाणवायला लागले आहेत.  शहरालगतच्या नदीला एकही अपेक्षित पूर आला नाही. त्यामुळे  नदीचे पात्र कोरड्या स्थितीत आहे. तसेच तालुक्यातील काही  तलाव कोरडे तर बहुतांश तलावाची पाण्याची मोठय़ा प्रमाणात  पातळी खालावल्याने यावर्षी शासनाला  ऐन हिवाळयातच पाणी  टंचाईवर मात करण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे,  असे विदारक स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनदी पात्र पडले कोरडे मंगरुळपीर तालुक्यात ६६ टक्केच पाऊस

नाना देवळे । लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर :  तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे  पाण्याचे दुर्भीक्ष आतापासूनच जाणवायला लागले आहेत.  शहरालगतच्या नदीला एकही अपेक्षित पूर आला नाही. त्यामुळे  नदीचे पात्र कोरड्या स्थितीत आहे. तसेच तालुक्यातील काही  तलाव कोरडे तर बहुतांश तलावाची पाण्याची मोठय़ा प्रमाणात  पातळी खालावल्याने यावर्षी शासनाला  ऐन हिवाळयातच पाणी  टंचाईवर मात करण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे,  असे विदारक स्थिती निर्माण झाली आहे.यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजे ६६.७ टक्के पाऊस   पडला आहे. त्यामुळे तालुक्यातील कवठळ, सार्सी, १ सार्सी १,  चांधई, दस्तापुर, हिवरा व मोहरी या तलावाची एलएसएल च्या  खाली  गेली आहे तर मोतसावंगा  ७.५२, पिंप्री 0३४, सावरगाव  ४ टक्के,  कोळंबी ५.८८,  सिंगडोह ४.४३,  नांदखेडा २४.९५,   चोरद ४0 टक्के,  झोडगा ३२.५0, उंद्री ३२.७0 , जोगलदरी  २७.११, कासोळा ११.४२ या तलावाची पाणी पातळी चिं ताजनक आहे. त्यामुळे   यावर्षी  हिवाळ्यातच तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची  चिन्हे आहे.  यावर्षी खरीप हंगाम पाण्याअभावी हातचा गेला तर  रब्बी हंगाम पाण्याअभावी घेणे शक्य नाही यासह गुरांचा,  चार्‍याचा, पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे. नदी,  नाले, पूर्णत: कोरडे पडल्याने आताच पशुपालकांना उपलब्ध  विहिरीतील पाणी काढून आपल्या पशुची तहान भागवावी लागत  आहे. मोतसावंगा प्रकल्पातून मंगरुळपीर शहरासह २१ गावांना पाणी  पुरवठा केला जातो  मात्र यावर्षी  शहरासह २१ गावांना तीव्र  पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे. अशा विपरीत परिस्थितीतमुळे पाणी टंचाईवर मात करणे अश क्यप्राय असुन यावर लोकप्रतिनिधी व शासनाने उपाय योजना  करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे ,मात्र यावर शासन  व लोकप्रतिनिधी गांभीर होत नसल्याचे दिसून येते.

उपाययोजना करणे गरजेचेयावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे पाणी टंचाईची शक्यता  नाकारता येत नाही. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती  करण्याची वेळ येणार असल्याचे संकेत दिसून येत असल्याने  पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना आतापासूनच करणे गरजेचे  आहे. यासाठी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी पुढाकार  घेऊन उपाय योजना करावी, अशी मागणी नागरिकांतून केल्या  जात आहे.