शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

‘सुदामा चरित्र’ हा भागवताचा आत्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:45 IST

दायमा पुढे म्हणाले की, भगवान कृष्ण व सुदामात अतुट प्रेम व मैत्री होती. सुदामाचे पोहे श्रीकृष्णाने ग्रहण केले. मनुष्याने ...

दायमा पुढे म्हणाले की, भगवान कृष्ण व सुदामात अतुट प्रेम व मैत्री होती. सुदामाचे पोहे श्रीकृष्णाने ग्रहण केले. मनुष्याने जीवनाचा उद्देश समोर ठेवून भगवंताच्या शरण गेले पाहिजे. माणसाने श्रध्दा, भक्ती व समर्पण भावनेने भागवत कथेचे श्रवण, मनन व पठण करायला हवे. तेव्हाच भगवंताची प्राप्ती होणे शक्य आहे. मनुष्याने बहीण, मुलगी, मित्र व गुरू यांना भेटण्यासाठी जाताना कधीही रिकाम्या जाताने जाऊ नये. काहीतरी सोबत भेटवस्तू न्यायला हवी. गुरू, आई-वडिलांचा आदर करा, त्यांची सेवा करा, तोच खरा धर्म आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी गायत्री सत्संग परिवारात सहभागी नवीन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. विशाल दायमा यांनी सुदामाची भूमिका साकारली. रुक्मिणीमाता व भगवान कृष्णाची भूमिका पप्पू चरखा, ज्योती चरखा, कल्याणी चरखा यांनी साकारली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद दायमा यांनी केले. संचालन नीलेश सोमाणी यांनी केले. फेसबुक व यू-ट्युबच्या माध्यमातून भाविकांनी कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आनंद दायमा यांनी केले.