शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

‘सुदामा चरित्र’ हा भागवताचा आत्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:45 IST

दायमा पुढे म्हणाले की, भगवान कृष्ण व सुदामात अतुट प्रेम व मैत्री होती. सुदामाचे पोहे श्रीकृष्णाने ग्रहण केले. मनुष्याने ...

दायमा पुढे म्हणाले की, भगवान कृष्ण व सुदामात अतुट प्रेम व मैत्री होती. सुदामाचे पोहे श्रीकृष्णाने ग्रहण केले. मनुष्याने जीवनाचा उद्देश समोर ठेवून भगवंताच्या शरण गेले पाहिजे. माणसाने श्रध्दा, भक्ती व समर्पण भावनेने भागवत कथेचे श्रवण, मनन व पठण करायला हवे. तेव्हाच भगवंताची प्राप्ती होणे शक्य आहे. मनुष्याने बहीण, मुलगी, मित्र व गुरू यांना भेटण्यासाठी जाताना कधीही रिकाम्या जाताने जाऊ नये. काहीतरी सोबत भेटवस्तू न्यायला हवी. गुरू, आई-वडिलांचा आदर करा, त्यांची सेवा करा, तोच खरा धर्म आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी गायत्री सत्संग परिवारात सहभागी नवीन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. विशाल दायमा यांनी सुदामाची भूमिका साकारली. रुक्मिणीमाता व भगवान कृष्णाची भूमिका पप्पू चरखा, ज्योती चरखा, कल्याणी चरखा यांनी साकारली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद दायमा यांनी केले. संचालन नीलेश सोमाणी यांनी केले. फेसबुक व यू-ट्युबच्या माध्यमातून भाविकांनी कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आनंद दायमा यांनी केले.