शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

पोलीस अधिकार्‍यांना विशेष अधिकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:15 IST

वाशिम : ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस् था कायम राखण्याचा प्रयत्न म्हणून जिल्ह्यातील सर्व फौजदार  व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकार्‍यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम  १९५१ चे कलम ३६ नुसार ३  ते १२ ऑक्टोबर २0१७ या  कालावधीत विशेष अधिकार प्रदान करण्यात येत असल्याची  माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक कायदा, सुव्यवस्था कायम राखण्याचा प्रयत्न 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस् था कायम राखण्याचा प्रयत्न म्हणून जिल्ह्यातील सर्व फौजदार  व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकार्‍यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम  १९५१ चे कलम ३६ नुसार ३  ते १२ ऑक्टोबर २0१७ या  कालावधीत विशेष अधिकार प्रदान करण्यात येत असल्याची  माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी बुधवारी दिली.नोव्हेंबर व डिसेंबर २0१७ मध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या  सार्वत्रिक निवडणुकीमुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली  आहे. वाशिम जिल्ह्यातील एकूण २७३ ग्रामपंचायतींच्या  निवडणुकीकरिता ७ ऑक्टोबर २0१७ रोजी मतदान होणार  असून, ९ ऑक्टोबर २0१७ रोजी मतमोजणी होणार आहे. या  काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्ह्यातील  सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकार्‍यांना यादरम्यान विशेष  अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार मिरवणूक अ थवा जमावातील लोकांना कशा रीतीने चालावे, याचे निर्देश  देणे, मिरवणुकीचा मार्ग व वेळ विहित करणे, मिरवणूक व  जमावाच्या प्रसंगी व उपासनेच्या जागांच्या आसपास उपासनेच्या  वेळी व कोणत्याही रस्त्यावरून किंवा सार्वजनिक जागा अथवा  सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल, अशा सर्व प्रसंगी अड थळा होऊ न देणे, सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे,  सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यांवर किंवा सार्वजनिक  जागेवर, जागेजवळ गाणी, वाद्य वाजविणे किंवा गाणे गाण्याचे,  ढोल-ताशे व इतर वाद्य वाजविण्याचे आणि इतर कर्कश वाद्य  वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, कोण त्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही  सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकांचा उपयोग  करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे तसेच सक्षम  प्राधिकारी यांनी कलम ३३, ३५, ३७ ते ४0, ४२, ४३, व ४५ या  अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास  पुष्टी देणारे योग्य आदेश देण्याचे अधिकार जिल्ह्यातील सर्व  फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकार्‍यांना ३ ऑक्टोबर ते १२  ऑक्टोबर या कालावधीत प्रदान करण्यात आले आहेत. तसेच  या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस  अधिनियम कलम १३४ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे जिल्हा  पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितले.