शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अतिपावसाने सोयाबीनचे नुकसान; शेतकरी संकटात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 13:01 IST

जोगलदरी: गत आठवड्यात झालेल्या अतिपावसामुळे परिसरात काही शेतकºयांच्या सोयाबीनच्या पिकाला मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देअति पावसामुळे माती वाहून गेल्याने पिकाची मुळे उघडी पडली. मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी परिसरात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क जोगलदरी: गत आठवड्यात झालेल्या अतिपावसामुळे परिसरात काही शेतकºयांच्या सोयाबीनच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. अति पावसामुळे माती वाहून गेल्याने पिकाची मुळे उघडी पडली असून, आता पिक सुकत चालले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी परिसरात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. जुन महिन्यात दमदार पावसामुळे हे पीक चांगलेच बहरले; परंतु जुलैच्या मध्यंतरानंतर पावसाची रिपरिप सुरु झाली सतत आठ ते दहा दिवस पावसाने ठाणच मांडले. त्यामुळे नाल्याच्या काठावर, खोलगट भागात असलेल्या शेतामधील माती वाहून गेली आणि पिकाची मुळे उघडी पडली. आता हे पीक पिवळे पडून सुकत आहे. त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट येणार आहे. निवडक शेतकरी यावर पर्याय म्हणून नाल्यातील गाळ शेतजमिनीवर पसरवून पिक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती