शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

४0 हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात

By admin | Updated: September 15, 2014 00:43 IST

वाशिम जिल्ह्यातील १५ ते २0 टक्के सोयाबीनचे क्षेत्र प्रभावित.

संतोष मुंढे /वाशिम

       जिल्ह्यातील शेतक-यांवरील संकट पिच्छा सोडायला तयार नाही. सोयाबीनची पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी १५ ते २0 टक्के म्हणजे ४0 ते ५0 हजार हेक्टर क्षेत्राच्यावर सोयाबीनचे पीक विविध किडींच्या आक्रमनामुळे धोक्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण पेरणीयोग्य साडेचारलाख हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास २ लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्रावर चालु खरिप हंगामात सोयाबीनची पेरणी झालेली आहे. या संपूर्ण क्षेत्रावरील सोयाबीनच्या पीकापैकी काही भाग आधिच पिवळा मोझ्ॉक, मुळ खोड सड, शेंगा व खोडावरील करपा आदी रोगामुळे संकटात सापडला होता. या रोगातून शेतकरी वाट काढण्याचा प्रयत्न करीत असतांनाच शेतक-यांसमोर गत आठवड्यात सोयाबीनला हिरवी उंट अळी, एरंडीवरील उंटअळी, चक्रीभूंगा, केसाळ अळी, पाने खानारी अळी, स्पोडेप्टेरा व शेंगा पोखरणारी अळी या पिकाची पाने, कळ्य़ा फूले, व शेंगा खाणार्‍या किडींच्या प्रादुर्भावातून वाचविण्याचे नवे संकट उभे ठाकले आहे. सोयाबीनवर पांढरी माशी व तुडतूडे या रस शोषन करणार्‍या किडिंचा प्रादूर्भाव यापुर्विपासूनच सुरु आहे. त्यातच नव्याने झालेल्या किडिंच्या आक्रमणावर वेळीच नियंत्रण न आणल्यास शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची भीती यासंदर्भातील जाणकार शेतक-यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान जिल्हा कृ षी अधिक्षक हिंदूराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्ह्यातील किडींचा प्रादूर्भाव वाढत असल्याचे सांगीतले. कृषी विभाग विविध माध्यमातून शेतक-यांना किडींच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन करीत असल्याचे त्यांनी सांगीतले.