शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

सोयाबीन व उडीद पीक शेंगाविनाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 19:38 IST

वाशिम :  शेतकºयांनी अतिशय मेहनत करुन मोठया श्रमातून पिकांना जिवनदान दिले. पावसामुळे पिके वाळू नयेत म्हणून ठिंबक सिंचनासह विविध प्रकारे पाणी देवून पीेके वाचविलीत. परंतु सोयाबीन व उडीद पीकाला शेंगाच न आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देग्राम किन्हीराजा येथील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  शेतकºयांनी अतिशय मेहनत करुन मोठया श्रमातून पिकांना जिवनदान दिले. पावसामुळे पिके वाळू नयेत म्हणून ठिंबक सिंचनासह विविध प्रकारे पाणी देवून पीेके वाचविलीत. परंतु सोयाबीन व उडीद पीकाला शेंगाच न आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मालेगाव तालुक्यातील ग्राम किन्हीराजा येथील शेतकºयांनी ७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून पीकांची पाहणी करुन शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात  गोवर्धन लोभा राठोड  यांच्यासह किन्हीराजातील शेकडो शेतकºयांनी म्हटले की,  २०१७ ते १८ दरम्यान गावातील शेतकºयांनी स्वत:च्या  शेतामध्ये  दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी  सोयाबीन व उडीद  पिकाची पेरणी पूर्ण केली. पेरणी करुन  सोयाबीन व उडीद या पिकांची परिस्थिती  फुलधारणा होईपर्यंत काही प्रमाणात  समाधानकारक  असतांना माल धारणा होण्याच्या परिस्थितीमध्ये  अचानक नैसर्गीक वातावरणामुळे  व कमी पावसाच्या अभावी व अतितीव्र उन्हाच्या किरणामुळे  सोयाबीन व उडीद या पिकाला मालधारणा  झालीच नाही. संबधीत अधिकाºयांना तातडीचे चौकशी आदेश देवुन  चौकशी करुन त्वरित आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रती कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर , महसुल मंत्री  प्रकाशकांत पाटील,  पालकमंत्री संजय राठोड,  आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी , जिल्हा कृषी अधिकारी , तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, यांच्यासह संबधितांना देण्यात आल्या आहेत.