शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

सोयाबीन व उडीद पीक शेंगाविनाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 19:38 IST

वाशिम :  शेतकºयांनी अतिशय मेहनत करुन मोठया श्रमातून पिकांना जिवनदान दिले. पावसामुळे पिके वाळू नयेत म्हणून ठिंबक सिंचनासह विविध प्रकारे पाणी देवून पीेके वाचविलीत. परंतु सोयाबीन व उडीद पीकाला शेंगाच न आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देग्राम किन्हीराजा येथील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  शेतकºयांनी अतिशय मेहनत करुन मोठया श्रमातून पिकांना जिवनदान दिले. पावसामुळे पिके वाळू नयेत म्हणून ठिंबक सिंचनासह विविध प्रकारे पाणी देवून पीेके वाचविलीत. परंतु सोयाबीन व उडीद पीकाला शेंगाच न आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मालेगाव तालुक्यातील ग्राम किन्हीराजा येथील शेतकºयांनी ७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून पीकांची पाहणी करुन शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात  गोवर्धन लोभा राठोड  यांच्यासह किन्हीराजातील शेकडो शेतकºयांनी म्हटले की,  २०१७ ते १८ दरम्यान गावातील शेतकºयांनी स्वत:च्या  शेतामध्ये  दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी  सोयाबीन व उडीद  पिकाची पेरणी पूर्ण केली. पेरणी करुन  सोयाबीन व उडीद या पिकांची परिस्थिती  फुलधारणा होईपर्यंत काही प्रमाणात  समाधानकारक  असतांना माल धारणा होण्याच्या परिस्थितीमध्ये  अचानक नैसर्गीक वातावरणामुळे  व कमी पावसाच्या अभावी व अतितीव्र उन्हाच्या किरणामुळे  सोयाबीन व उडीद या पिकाला मालधारणा  झालीच नाही. संबधीत अधिकाºयांना तातडीचे चौकशी आदेश देवुन  चौकशी करुन त्वरित आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रती कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर , महसुल मंत्री  प्रकाशकांत पाटील,  पालकमंत्री संजय राठोड,  आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी , जिल्हा कृषी अधिकारी , तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, यांच्यासह संबधितांना देण्यात आल्या आहेत.