शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सोयाबीन सडले; पण शासकीय खरेदीच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 14:40 IST

शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत सोयाबीन घरीच ठेवले होते; परंतु खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

- राजरत्न सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मूग, उडिदाचे पीक हातचे गेले असताना सर्व भिस्त सोयाबीन पिकावर होती. पावसामुळे सोयाबीनचेही प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला आहे; परंतु अद्यापही शासकीय खरेदी केंद्र उघडण्यात आले नसल्याने जे काही अगोदर काढलेले सोयाबीन होते ते कवडीमोल दरात विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे.ज्या शेतकºयांनी जून महिन्यात सुरुवातीला पेरणी केली होती, त्यांनी सोयाबीन काढले आहे. अशा शेतकºयांचे प्रमाण अल्प असले तरी त्या शेतकºयांनी शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत सोयाबीन घरीच ठेवले होते; परंतु खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. केवळ सोयाबीन खरेदीसाठीची आॅनलाइन नोंदणीची मुदत वाढवली असून, शेतकºयांना आता १५ नोव्हेंबरपर्यंत सोयाबीन व उडीद पिकांची नोंदणी करता येणार असल्याचे पणन व्यवस्थापकांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे सोयाबीनचा काढणी हंगाम सप्टेंबरमध्ये सुरू झाला. उडीद पिकाची तर त्यापूर्वीच काढणी झाली आहे; परंतु उडीद खरेदी केंद्रही सुरू झाले नाही. राज्यात यावर्षी ४० लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. दोन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे. आठ दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात भिजले आहे. शेतात उभ्या असलेल्या सोयाबीनलाही कोंब फुटले असून, शेतात कोणतेच वाहन नेता येत नसल्याने काढून ठेवलेले सोयाबीन जागेवरच सडले आहे.दरम्यान, शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने उडीद व सुरुवातीला काढलेले सोयाबीन बाजारात विकण्यात येत आहेत. तेथेही कवडीमोेल दरात खरेदी सुुरू आहे. शासनाने तातडीने खरेदी केंद्र सुरू करू न यावर्षी निकषात बदल करू न १२ टक्केऐवजी जास्त आर्द्रता असलेल्या शेमतालाची खरेदी करण्याची शेतकºयांची मागणी आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी