शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

शेतीच्या बांधबदिस्ताची कामे धिम्यागतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:31 IST

पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब हा शेतात थांबावा व त्यासोबत वाहून जाणारी मातीही थांबावी, या हेतूने नानासाहेब कृषी संजीवनी योजनेत ...

पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब हा शेतात थांबावा व त्यासोबत वाहून जाणारी मातीही थांबावी, या हेतूने नानासाहेब कृषी संजीवनी योजनेत तालुक्यातील २४ गावांची निवड करण्यात आली. यामध्ये शेलू बु. मांडवा, देवचंडी, वढवी, इसफपूर, सोहळ, वाई, गायवळ, लोहारा आदी गावांत ढाळीच्या बांध करण्याची मान्यता ही १८ मार्च २०२० रोजी दिली असताना मागील वर्षापासून ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र कृषी विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे ठेकेदार आपल्या मनमानीप्रमाणे, सोयीनुसार कामे करीत आहे. त्यात शेतकऱ्यांच्या येणाऱ्या अडचणी याकरिता कृषी सहायक यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या सोडवली, तर काम करणा-या जेसीबीचालकांनासुध्दा सहकार्य होऊन कामे त्वरित पूर्ण होतात. तसेच कामाची गुणवत्तासुध्दा सुधारावी व पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करा, अशी मागणी निवड झालेल्या गावातून व्यक्त होत आहे.

...................

शेतांच्या बांधाची कामे पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित होते; मात्र ती पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे उर्वरित कामे पुढीलवर्षी करण्यात येतील.

संतोष वाळके,

तालुका कृषी अधिकारी