शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

खरीप पीक विम्याला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:26 IST

शेतकऱ्यांना नेहमीच नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. कधी दुष्काळी, तर कधी अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचं नुकसान होऊन शेतकऱ्यांना अतोनात आर्थिक हानी ...

शेतकऱ्यांना नेहमीच नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. कधी दुष्काळी, तर कधी अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचं नुकसान होऊन शेतकऱ्यांना अतोनात आर्थिक हानी सहन करावी लागते. अशा स्थितीत शेतकऱ्यांना पीक विमा योजना आधार ठरू शकते. त्यामुळे गत काही वर्षांपासून शेतकरी सातत्याने पीक विमा योजनेत सहभागी होत आहेत. त्यासाठी हजारो रुपयांचा भरणाही ते करतात, परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे प्रत्यक्ष नुकसान होऊन आणि शेतकऱ्यांनी रीतसर तक्रार करूनही पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचे प्रमाण कमी असते. अनेक शेतकऱ्यांना तर केवळ ४ ते १० रुपये पीक विमा नुकसानापोटी मंजूर केल्याची उदाहरणेसुद्धा आहेत. यामुळेच शेतकरी पीक विमा योजनेत सहभाग नाेंदविण्यास उदासीन असून, आता या योजनेत सहभाग घेण्यासाठी अवघे चार दिवस उरले असतानाही भर जहाँगीर परिसरातील ४० टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही.

--------------------

कोट : नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना सुरक्षा कवच देण्यासाठी सावकाराचे कर्ज काढून पीक विम्याची रक्कम आम्ही भरतो. त्यासाठी वारंवार सावकाराचे उंबरठे झिजवतो, परंतु नैसर्गिक आपत्तीने पिकाचे नुकसान होऊनही प्रत्यक्ष विमा भरपाई मिळत नाही. त्यामुळे या योजनेत सहभागी होण्यासाठी अकारण खर्च का करावा आणि कंपनीला मोठे होण्यास मदत का करावी, असा प्रश्न पडतो. त्यामुळेच यंदा आम्ही पीक विमा काढलेला नाही.

-भानुदास गीते,

शेतकरी, भर जहाँगीर