शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

खरीप पीक विम्याला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:26 IST

शेतकऱ्यांना नेहमीच नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. कधी दुष्काळी, तर कधी अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचं नुकसान होऊन शेतकऱ्यांना अतोनात आर्थिक हानी ...

शेतकऱ्यांना नेहमीच नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. कधी दुष्काळी, तर कधी अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचं नुकसान होऊन शेतकऱ्यांना अतोनात आर्थिक हानी सहन करावी लागते. अशा स्थितीत शेतकऱ्यांना पीक विमा योजना आधार ठरू शकते. त्यामुळे गत काही वर्षांपासून शेतकरी सातत्याने पीक विमा योजनेत सहभागी होत आहेत. त्यासाठी हजारो रुपयांचा भरणाही ते करतात, परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे प्रत्यक्ष नुकसान होऊन आणि शेतकऱ्यांनी रीतसर तक्रार करूनही पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचे प्रमाण कमी असते. अनेक शेतकऱ्यांना तर केवळ ४ ते १० रुपये पीक विमा नुकसानापोटी मंजूर केल्याची उदाहरणेसुद्धा आहेत. यामुळेच शेतकरी पीक विमा योजनेत सहभाग नाेंदविण्यास उदासीन असून, आता या योजनेत सहभाग घेण्यासाठी अवघे चार दिवस उरले असतानाही भर जहाँगीर परिसरातील ४० टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही.

--------------------

कोट : नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना सुरक्षा कवच देण्यासाठी सावकाराचे कर्ज काढून पीक विम्याची रक्कम आम्ही भरतो. त्यासाठी वारंवार सावकाराचे उंबरठे झिजवतो, परंतु नैसर्गिक आपत्तीने पिकाचे नुकसान होऊनही प्रत्यक्ष विमा भरपाई मिळत नाही. त्यामुळे या योजनेत सहभागी होण्यासाठी अकारण खर्च का करावा आणि कंपनीला मोठे होण्यास मदत का करावी, असा प्रश्न पडतो. त्यामुळेच यंदा आम्ही पीक विमा काढलेला नाही.

-भानुदास गीते,

शेतकरी, भर जहाँगीर