शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिवसैनिक धडकले वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 18:31 IST

वाशिम - शेतकºयांच्या विविध मागण्या निकाली काढण्यासंदर्भात शिवसेनेच्यावतीने २४ सप्टेंबर रोजी मोर्चा नेण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - शेतकºयांच्या विविध मागण्या निकाली काढण्यासंदर्भात शिवसेनेच्यावतीने २४ सप्टेंबर रोजी मोर्चा नेण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.जिल्हयात सन २०१८-१९ या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये शेतकºयांनी पेरलेल्या पिकांसाठी शेवटच्या दिवसात पाण्याची आवश्यकता होती. परंतु पावसाअभावी शेतातील सोयाबीन पिकांना परिपक्व अशा शेंगा भरल्या नाहीत. सोयाबीन पिक शेतकºयांंच्या हातातुन निसटुन गेले. यावर्षी अनेक शेतकºयांनी पिकविमा काढला असल्यामुळे सरकारी यंत्रणेने कार्यालयात बसून सर्वेक्षण न करता प्रत्यक्ष शेतात जावून शेतकºयांसमक्ष पिक कापणी सर्वेक्षण करावे. तसेच सन २०१७-१८ मधील काही पात्र शेतकºयांच्या पिक विम्याची रक्कम अद्यापही त्यांना देण्यात आली नाही. तालुक्यातील वाशिम, अनसिंग व वारला या मंडळातील शेतकºयांनी पिकविमा भरला. परंतु चुकीच्या सर्वेक्षणामुळे त्यांना पिकविम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे ज्या पात्र परंतु अद्याप पिकविमा न दिलेल्या शेतकºयांना पिक विमा अदा करण्याचे निर्देश संबंधीत विमा कंपन्यांना देण्यात यावेत. शासनाने २४ जून २०१७ रोजी कर्जमाफी जाहीर केली होती. पात्र शेतकºयांना पिक कर्ज देणे क्रमप्राप्त होते. परंतु अनेक बँकांनी पात्र शेतकºयांना पिक कर्जाचे वाटप न केल्यामुळे शेतकरी पिक कर्जापासून वंचित आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.

टॅग्स :washimवाशिमShiv Senaशिवसेना