शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शेतकऱ्यांना पिकविम्यासाठी  शिवसैनिक बँकेत धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 13:53 IST

शासनाने जाहिर केलेली कर्जमाफी, बोंडअळी, सोयाबीन अनुदान अजूनपर्यन्त शेतकºयांच्या खात्यात जमा झाली नाही.

ठळक मुद्दे वन्यप्राण्यांच्या पिक नासाडीमूळे शेतकरी हतबल झालेला आहे.पिकविम्याचे पैसे न मिळाल्याने  शेतकऱ्यांकडून किंवा शिवसैनिकाकडून एखादा अनुचित प्रकार घडू शकतो.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा :  शेतकऱ्यांना पिकविमा ताबडतोब मिळावा म्हणून कामरगाव येथील स्टेट बँकेत धडक देवून शाखा व्यवस्थापकाला दोन दिवसाच्या आत पिकविमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना दिली नाही तर शिवसेना अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेवून बँकेत राडा करतील,  असा ईशारा शिवसेनेचे माजी जि.प.सदस्य डॉ सुभाष राठोड व शिवसेनेचे तालुकाप्रमुख नरहरी कडू यांनी पत्राद्वारे दिला.शासनाने जाहिर केलेली कर्जमाफी, बोंडअळी, सोयाबीन अनुदान अजूनपर्यन्त शेतकºयांच्या खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे यावर्षीच्या खरीपाची पेरणी काही शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज काढून, तर काहीनी उसनवारी करुन कशीतरी केली. त्यातच वन्यप्राण्यांच्या पिक नासाडीमूळे शेतकरी हतबल झालेला आहे.त्यामुळे शेतकरी प्रचंड संतापलेला आहे. अशा परिस्थीतीत पिकविम्याचे पैसे न मिळाल्याने  शेतकऱ्यांकडून किंवा शिवसैनिकाकडून एखादा अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याची जबाबदारी आपली असेल , असे या बँकेच्या शाखा व्यवस्थापकला पत्राद्वारे कळविले. या पत्राची एक प्रत कामरगाव पोलीस स्टेशनला सुध्दा देण्यात आली. यावेळी पत्र देताना डॉ सुभाष राठोड यांचे सोबत शिवसेनेचे कारंजा तालुकाप्रमुख नरहरी कडू पाटील, सर्कल प्रमुख शाम भगत, संदिप राठोड, रवी भुते,जगदिश थेर, ओहम डोळस,संजय राऊत, गजानन हळदे ,गजानन काळे,प्रशान्त घोडे ईत्यादी शिवसेनेच्या पदाधिकारीसह व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमShiv SenaशिवसेनाCrop Insuranceपीक विमा