शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

मालेगावातील शौर्य शंभूच्या शिलेदारांच्या कार्याची दखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 14:47 IST

मालेगाव : विदर्भातील दुर्लक्षीत असलेल्या गाविलगड येथील किल्ल्यासह इतर गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करुण देण्यासाठी मालेगाव येथील शौर्य शंभू संघटनेने पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देकिल्ल्याची माहिती शासनाकडे देण्याचे महत्वाचे काम शौय शंभूच्या शिलेदारांनी केले आहे. त्याची दखल पुरातत्त्व विभागाने घेतली आणि शौर्य शंभूच्या कार्यात सक्रिय सहभागही नोंदविला. येत्या आॅगष्ट महिन्यात पुन्हा शौर्य शंभूची मोहिम आखण्यात येणार असल्याचे प्रा. रवि बाविस्कर यांनी सांगितले.

मालेगाव : विदर्भातील दुर्लक्षीत असलेल्या गाविलगड येथील किल्ल्यासह इतर गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करुण देण्यासाठी मालेगाव येथील शौर्य शंभू संघटनेने पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत त्यांनी राज्यातील किल्याची स्वछता मोहीम हाथी घेतली आहे. याची दखल पुरातत्व विभागाने घेतली असून, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी कळविले असल्याची माहिती या मोहिमेचे प्रमुख प्रा. प्रकाश कापुरे यांनी दिली आहे.गाविलगड हा विदर्भातील अतिशय  दुर्लक्षित किल्ला असून, या किल्ल्याची माहिती शासनाकडे देण्याचे महत्वाचे काम शौय शंभूच्या शिलेदारांनी केले आहे. गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देण्याच्या मोहिमेंतर्गत त्यांनी सर्वप्रथम गाविलगडच्या किल्ल्याची पाहणी केली. यासाठी मोहिम आखून तेथे स्वच्छता केली, तसेच दुर्लक्षीत भागाची माहिती शोधून काढत. पुरातत्त्व विभाग आणि शासनाकडे या संदर्भात पत्र व्यवहार केला. त्याची दखल पुरातत्त्व विभागाने घेतली आणि शौर्य शंभूच्या कार्यात सक्रिय सहभागही नोंदविला, तसेच पुढे या मोहिमेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. या मोहिमेत रखरखत्या उन्हात गडावर जमलेला घाणकचरा साफ करण्यात आला. यादरम्यान शौर्यशंभूचे शिलेदार आणि पुरातत्त्व विभागाने किल्ल्यावरील विविध भागांच्या छायाचित्रांची प्रदर्शनी भरविली.  या प्रदर्शनीला लाभ परिसरातील नागरिक आणि पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ही बाब केंद्र आणि राज्य सरकार च्या निदर्शनास आणून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या गाविलगड किल्ल्यासाठी आणखी काय करता येईल. त्याची योजना आखण्याचे ठरले. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. प्रकाश कापुरे, प्रा. रवि बाविस्कर, प्रा. संतोष उगले, अनिल सोळंके, निखिल गोरे, किरण जिरवणकर, शिवाजी नायक, बाळासाहेब पारडे, यश इंगोले यांच्या केंद्रीय पुरातत्त्व विभाग नागपूरचे उपअधिक्षक इजहार हाश्मी, मिलिंद विष्णूपंत अंगाईतकर, पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शन शिल्पा जमगडे यांची चमू उपस्थिती होती. येत्या आॅगष्ट महिन्यात पुन्हा शौर्य शंभूची मोहिम आखण्यात येणार असल्याचे प्रा. रवि बाविस्कर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव