शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
2
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
3
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
4
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
5
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
6
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
7
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
8
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
9
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
10
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
11
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
12
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
13
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
15
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
16
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
17
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
18
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
19
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
20
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?

शाळांमध्ये गुंजणार सदभावनेचे सूर !

By admin | Updated: August 13, 2016 01:21 IST

२0 ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान शासकीय कार्यालयांप्रमाणेच शाळा-महाविद्यालयांमध्येही सद्भावना शपथ व सद्भावना शर्यतीचा कार्यक्रम.

वाशिम, दि. १२: सद्भावना दिन आणि सामाजिक ऐक्य पंधरवड्याचे औचित्य साधून २0 ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान शासकीय कार्यालयांप्रमाणेच शाळा-महाविद्यालयांमध्ये सद्भावना शपथ व सद्भावना शर्यत आयोजित करून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला जाणार आहे. या दृष्टिकोनातून आतापासूनच सर्व शासकीय कार्यालय प्रमुख, शाळा-महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांना जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती २0 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी ह्यसद्भावना दिवसह्ण म्हणून साजरा करण्यात येतो. सद्भावना दिवसाच्या अनुषंगाने यावर्षीपासून २0 ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान ह्यसामाजिक ऐक्य पंधरवडाह्ण म्हणून साजरा केला जाणार आहे. एकमेकांविषयी ऐक्याची भावना, सौहार्द भाव वृद्धिंगत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दिष्टे ठेवून पंधरवडानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन करण्याच्या सूचना राज्य शासनाने सर्व जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात सद्भावना शपथ व सद्भावना शर्यत आयोजित करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने नियोजन करण्याच्या सूचना सर्व विभागप्रमुख व शाळा-महाविद्यालयांना दिल्या.