शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये गुंजणार सदभावनेचे सूर !

By admin | Updated: August 13, 2016 01:21 IST

२0 ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान शासकीय कार्यालयांप्रमाणेच शाळा-महाविद्यालयांमध्येही सद्भावना शपथ व सद्भावना शर्यतीचा कार्यक्रम.

वाशिम, दि. १२: सद्भावना दिन आणि सामाजिक ऐक्य पंधरवड्याचे औचित्य साधून २0 ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान शासकीय कार्यालयांप्रमाणेच शाळा-महाविद्यालयांमध्ये सद्भावना शपथ व सद्भावना शर्यत आयोजित करून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला जाणार आहे. या दृष्टिकोनातून आतापासूनच सर्व शासकीय कार्यालय प्रमुख, शाळा-महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांना जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती २0 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी ह्यसद्भावना दिवसह्ण म्हणून साजरा करण्यात येतो. सद्भावना दिवसाच्या अनुषंगाने यावर्षीपासून २0 ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान ह्यसामाजिक ऐक्य पंधरवडाह्ण म्हणून साजरा केला जाणार आहे. एकमेकांविषयी ऐक्याची भावना, सौहार्द भाव वृद्धिंगत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दिष्टे ठेवून पंधरवडानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन करण्याच्या सूचना राज्य शासनाने सर्व जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात सद्भावना शपथ व सद्भावना शर्यत आयोजित करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने नियोजन करण्याच्या सूचना सर्व विभागप्रमुख व शाळा-महाविद्यालयांना दिल्या.