शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 14:36 IST

शेतकºयांच्या मागण्या पूर्ण कराव्या या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्याकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  : सततच्या नापीकीमुळे, दुष्काळाच्या भिषण दाहकतेमुळे आणी शासकिय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे शेतककºयांच्या आत्महत्या वाढत आहेत. सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ  पडला आहे . यामुळे शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दुष्काळ निवारणासाठी, शेतकर्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शेतकºयांच्या मागण्या पूर्ण कराव्या या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्याकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शेतकºयांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद असलेल्या मागण्यांमध्ये  राज्यातील शेतकर्यांना पेरणी साठी एकरी दहा हजार रुपये देण्यात यावे ,  चारा छावण्यांची संख्या वाढवावी ,  नागरिकांना व जनावरांना  पिण्यासाठी मुबलक शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे ,  शेतकर्यांची सरसकट कर्ज माफी देणयात यावी , शेतकर्यांना शेतीपंपाची विद्युत बिले माफ करावीत,  शेतकर्यांच्या मुला मुलींचे शैक्षणिक शुल्क माफ करावे ,  शेतकर्यांना बिनव्याजी २ लाख रुपये कर्ज देण्यात यावे , ७२ हजार रिक्त जागेवर मराठा आरक्षण लागू करून नोकर भरती तात्काळ करण्यात यावी ,  अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला २ हजार कोटी रुपये निधी तात्काळ वर्ग करण्यात यावा समावेश आहे. सदर मागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात अन्यथा या जनहिताच्या मागणीसाठी महाराष्ट्राभर संभाजी ब्रिगेड च्यावतीने तिव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.       निवेदन देतेवेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन भोयर, उपाध्यक्ष राजुभाऊ कोंघे, कार्याध्यक्ष गणेश अढाव, उपाध्यक्ष प्रमोद महल्ले, उपाध्यक्ष गोपाल देशमुख, संघटक गजानन देशमुख, विशाल उगले, तालुका उपाध्यक्ष किसन मामा इरतकर, गणेश भोयर, अमोल शिंदे, गफूर पप्पुवाले, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड