शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

भेसळयुक्त बियाण्यांचा शेतक-यांना मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 19:22 IST

यंदा महाबीजकडून घेतलेले बियाणे न उगविण्याच्या प्रकारासह उगविलेल्या बियाण्यांत भेसळ झाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील शेतकरी गोविंदा भगत यांचा समावेश होता

ठळक मुद्देमहाबीजकडून मान्यताप्रति एकर ७ क्विंटलची नुकसान भरपाई 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदा महाबीजकडून घेतलेले बियाणे न उगविण्याच्या प्रकारासह उगविलेल्या बियाण्यांत भेसळ झाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील शेतकरी गोविंदा भगत यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पाठपुरावा लोकमतकडून करण्यात आल्यानंतर कृषी विभागाकडून या संदर्भातील अहवाल महाबीजकडे पाठविण्यात आला. त्याचे परिक्षण करून महाबीजकडे गोविंदास भगत यांना भेसळयुक्त बियाण्यांपोटी नुकसान भरपाई म्हणून प्रति एकर सात क्विंटल सोयाबीन देण्यास मान्यता दिली आहे.मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी गोविंदा भगत यांनी मंगरुळपीर खरेदी विक्री संघाकडून महाबीजचे सोयाबीन वाण विकत घेतले होते. तथापि, त्यांनी पेरणी केल्यानंतर उगवलेली झाडे ही त्यांनी मागितलेल्या वाणासह इतर वाणांची असल्याचे त्यांना दिसले. त्यावरून त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. लोकमतकडून या प्रकरणाचा वारंवार पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर या शेतकºयाच्या शेताची पंचायत समितीचे कृषी अधिकारी पंदेकृवीचे वाशिम येथील शास्त्रज्ञ, तसेच महाबीजच्या प्रतिनिधीकडून पाहणी करण्यात आली असता. त्यांना ७० टक्के भेसळ असल्याचे दिसले. याबाबतही टाळाटाळ होत असल्याने लोकमतकडून पुन्हा वृत्त प्रकाशित करू न महाबीजचे लक्ष वेधण्यात आले. अखेर भेसळयुक्त बियाण्यांच्या अहवालाचे परिक्षण करून महाबीजने या शेतºयाला झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शेतकºयाला प्रति एकर सात क्विंटल सोयाबीन भरपाई म्हणून देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी